दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनाला तीन वर्षे झाली आहेत, पण ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, त्यांच्या अजरामर भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये कायम जिवंत असतील. यश-अपयश हा या इंडस्ट्रीतला, किंबहुना प्रत्येक कलाकाराच्या जिवनातला अविभाज्य भाग आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या रोमँटिक इमेजसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी एकेकाळी अभिनयाला अलविदा करण्याचे ठरवले होते.

सोशल मीडियावरुन मैत्री, प्रपोज अन्… नम्रता संभेरावची प्यारवाली लव्हस्टोरी

Kharadi, decapitated body, young woman, Mula-Mutha riverbed, police investigation, drone cameras, submarines, Chandannagar police station, missing persons,
शिर धडावेगळे केलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे अवयवांच्या शोधासाठी मोहीम, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मुठा नदीपात्रात शोध मोहिम
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
The woman attacked for refusing to marry in thane
विवाह करण्यास नकार दिल्याने महिलेने केला गुप्तांगावर हल्ला; तरुण गंभीर जखमी
Vinesh Phogat opinion about the development of wrestling sport news
महिला कुस्तीपटू घडविल्यास अधिक आनंद; कुस्तीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा विनेशचा मनोदय
Vasai Crime News
Vasai Crime : मालकाने पगार न दिल्याने तीन तरुणींचे अजब कृत्य, पाण्याच्या बाटलीतून लघुशंका प्यायला दिल्याचा रचला बनाव
Pimpri, woman, fish, Pimpri attack on woman,
पिंपरी : हप्त्यासाठी मासे विक्रेत्या महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, दोन महिलांवर गुन्हा
vijay wadettiwar criticized raj thackeray
Vijay Wadettiwar : “राज ठाकरे हे गोंधळलेले नेते, ते सध्या…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका!

ऋषी कपूर यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण यामागचे कारण त्यांचा कोणताही फ्लॉप चित्रपट नसून वेगळेच कारण होते. ‘टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्ता’नुसार, ऋषी कपूर यांनी स्वत: एका मुलाखतीत कबूल केले होते की, एकेकाळी त्यांना अभिनय सोडायचा होता. २०१० मध्ये एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले होते की, २५ वर्षे ‘हिरो’ म्हणून काम करून कंटाळा आला होता, त्यांचं नाव मोठं होत होतं, पण ते फॅन्सी स्वेटर्समध्ये झाडांभोवती धावत मुलींचा पाठलाग करून थकले होते.

१९७१ नंतर बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार हिंदी चित्रपट; ‘या’ तारखेला ‘पठाण’ होणार रिलीज

ऋषी कपूर यांनी पत्नी नीतूशी याबाबत चर्चा केली तेव्हा नितूंनी त्यांना कामात मन रमत नसेल, तर ते सोडून द्यावे असे सुचवले. ऋषी यांनी पत्नीचा सल्ला ऐकला आणि अनेक प्रोजेक्ट्समधून काढता पाय घेतला, तसेच त्या चित्रपटांची साइनिंग रक्कमही परत केली. त्यानंतर त्यांना इंडस्ट्रीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ऑफर केल्या जाऊ लागल्या. यानंतर ऋषी कपूर ‘राजू चाचा’ आणि ‘कुछ खट्टा कुछ मिठा’ या चित्रपटांमध्ये दिसले. यानंतर रोमँटिक हिरोंच्या भूमिका सोडून त्यांनी वयानुसार चित्रपट साइन केले होते.