मन्या : मला लग्न करायचं नाही.

मला बायकांची भीती वाटते.

वडील : कर बाळा! नंतर केवळ एकाच बाईची भीती वाटेल

आणि बाकीच्या सगळ्या चांगल्या वाटायला लागतील.