मन्या वैद्यबुवांकडे जातो. मन्या : वैद्यबुवा! मझ्यासोबत अजब घडतं आहे. वैद्यबुवा : काय झालं? मन्या : माझी बायको जेव्हा बोलते, तेव्हा मला ऐकायला येत नाही. वैद्यबुवा : हा आजार नसून तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे.