|| नमिता धुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोटींची वर्दळ, मासेमारी, जलक्रीडा यांमुळे धोका; विविध जलचरांचा अधिवास धोक्यात

मुंबई : आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत होणाऱ्या जंगलतोडीमुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात वारंवार संघर्ष घडून येत असताना आता समुद्रातील जीवसृष्टीही मानवी हस्तक्षेपामुळे ढवळून निघाली आहे. बोटींची ये-जा, मासेमारी आणि जलक्रीडा प्रकारांमुळे समुद्रातील विविध जलचरांचा अधिवास धोक्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aquatic life in danger due to human intervention akp
First published on: 22-06-2021 at 00:15 IST