करोनाबाधित रुग्णांची संख्या थोपवण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मध्य मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि परिसरात गेल्या चार दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेची यंत्रणा हादरून गेली आहे. हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असलेला दाटीवाटीचा हा गावठाण भाग पालिकेने सोमवारी अक्षरश: चहुबाजूने ये-जा करण्यासाठी बंद केला. वरळी कोळीवाडय़ातील वाढती रुग्णसंख्या हा समूह संसर्गाचा टप्पा असल्याचे मानले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus worli koliwada crisis akp
First published on: 31-03-2020 at 02:32 IST