वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना देण्यात येणारे कागदी चलान लवकरच इतिहासजमा होणार आहे. मुंबई-नागपूरमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘ई-चलान’ प्रणालीची अंमलबजावणी आता राज्यातील सर्वच २६ महापालिकांमध्ये सुरू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा जबरी दंड भरण्याबरोबरच परवाना निलंबित आणि रद्द करण्यासारख्या गंभीर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E challan on breaking traffic rules
First published on: 23-11-2016 at 02:10 IST