रेल्वेमंत्र्यांचा फायद्याचा दावा फसवा; ४८१२ कोटी रुपयांनी उत्पन्न घटले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वर्षांनंतर भारतीय रेल्वे प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही उत्पन्नांमध्ये फायद्यात आल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांसह संपूर्ण रेल्वे मंत्रालय करत असताना प्रत्यक्षात रेल्वेच्याच अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या मालवाहतुकीचे उत्पन्न ४.४० टक्क्य़ांनी घसरले आहे. हा आकडा ४८१२ कोटी रुपये एवढा प्रचंड असून प्रति टन प्रति किमी वाहतुकीचा आकडाही लक्षणीयरीत्या घसरला आहे. विशेष म्हणजे ही घसरण गेली दोन वर्षे सुरू असून भविष्यातही ती कायम राहण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways goods transport in loss
First published on: 20-04-2017 at 01:56 IST