निशांत सरवणकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर शासकीय कामे करणाऱ्या कंत्राटदारांना सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यास शासनाने मुभा दिल्यामुळे आता बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बडय़ा कंत्राटदार कंपन्यांनी तब्बल ६०० कोटींची सुरक्षा ठेव परत मिळावी, यासाठी दबाव आणला आहे. वित्त विभागानेही याला मंजुरी दिली आहे. मात्र, कंत्राटदारांना ही रक्कम परत केल्यास या प्रकल्पाच्या बांधकामात भविष्यात काही अडचणी आल्यास त्याच्या दायित्वाचे काय, हा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue in redevelopment scheme dd70
First published on: 24-11-2020 at 03:15 IST