चौफेर टीकेनंतर सरकारचे पाऊल; काळा कायदा आणण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती स्थापन करणारा आदेश काढला होता, तो रद्द करून आता फक्त आंतरधर्मीय विवाहसंबंधी समिती काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहांना विरोध करण्याचा आणि महिलांप्रति काळा कायदा आण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mention inter caste marriage omitted criticism government black law try of congress accusation mumbai news ysh
First published on: 16-12-2022 at 00:02 IST