आठवडय़ाची मुलाखत : डॉ. मनोज भाटवडेकर मानसोपचारतज्ज्ञ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय जीवनापासूनच वाढलेली स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती, वाढती अहंभावना, समाजमाध्यमांचे जाळे, सामाजिक प्रतिष्ठा, उत्तेजक द्रव्याचे सेवन यांसारख्या असंख्य कारणांमुळे सध्या शालेय-महाविद्यालयीन मुलांमध्ये नैराश्य वाढते आहे. ‘निर्मला निकेतन’ या समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात १४ ते १७ या वयोगटांतील मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रेमसंबंधातील नकार आणि आपापसातील स्पर्धेतून निर्माण होणारा दबाव ही नैराश्यामागील प्रमुख कारणे आहेत. या पाहणीच्या निमित्त मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांच्यासोबत केलेली ही बातचीत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychiatrist dr manoj bhatawdekar interview for loksatta
First published on: 24-10-2017 at 00:19 IST