राज्य शासनाने आर्थिक बोजा न स्वीकारण्याचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी हजारो कामगारांसाठी आरोग्यदायी असलेल्या राज्या कामगार विमा योजना रुग्णालयांची अवस्था कमालीची दयनीय बनली असून या योजनेला आता कोणी वाली उरलेला नाही. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी विमा योजनेची रुग्णालय सेवा राज्य शासन चालवेल, असा प्रस्ताव मांडूनही अद्यापि याबाबत मंत्रिमंडळाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी सुमारे २३ लाख कामगार व त्यांचे कुटुंबीय धरून ९३ लाख गरीबांची आरोग्यसेवा सध्या ‘रामभरोसे’ चालली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State workers insurance scheme hospitals issue
First published on: 01-06-2016 at 02:29 IST