वाशिम: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात लढा तीव्र केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण करून नेत्यांना गाव बंदी घातली आहे.

रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील ग्रामस्थांनी २५ ऑक्टोंबर रोजी कॅन्डल मार्च काढून एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देऊन आरक्षणाची मागणी केली तर आज २६ ऑक्टोंबर पासून गावातील बस स्थानक येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेऊन आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

thane rte marathi news, changes in right to education rules marathi news
‘शिक्षण हक्क’च्या नावाने फसवणूक! ‘आरटीई’च्या नव्या नियमावलीविरोधात पालक आक्रमक
Farmers will get the amount of difference of cotton and soybeans says devendra fadnavis
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
If Chhagan Bhujbal will get nomination then its danger for mahavikas aghadi warn by the sakal Maratha samaj
भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास महायुतीला सर्वत्र धोका, सकल मराठा समाजाचा इशारा

हेही वाचा… “हामुन” चक्रीवादळ बनले धोकादायक! “या” पाच राज्यांवर आज होणार परिणाम

अनेक गावात नेत्यांना प्रवेश बंदी घातली जात आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील मोठेगाव येथे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आधी कॅण्डल मार्च काढून तर आता साखळी उपोषण सुरू केले आहे.