नागपूर : समाजकारण, राष्ट्रकारण , विकासकारण आणि सेवाकारण यांचा मिलाफ हे खरे राजकारण. मात्र सध्या जे सुरू आहे, ते फक्त सत्ताकारण आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी राजकारणाकडे सेवा म्हणून पाहावे. समाजकारण, राष्ट्रकारण विकासकारण, सेवाकारण हेच आज खरे राजकारण आहे आणि सध्या जे सुरू आहे ते फक्त सत्ताकारण आहे.

हेही वाचा : गडचिरोली : पाण्याच्या शोधात दोन वाघांचा गावात प्रवेश, गावकऱ्यांमध्ये दहशत, पहा व्हिडीओ

Sharad Pawar, Sharad Pawar on Educational Expansion in Maharashtra, pune
राज्यातील शिक्षण विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक- शरद पवार
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार
Champai Soren
राजकारण सोडणार नाही, नवा पक्ष काढणार – चंपाई सोरेन
Kolkata rape murder Amid growing outrage TMC shows division in ranks
Kolkata Rape Case: ‘आंदोलनामागे राजकीय षडयंत्र’; तृणमूलमधील काही आरोप; काहींचा आंदोलनाला पाठिंबा
President Police Medal to Rajendra Dadale Satish Govekar for meritorious service Pune news
उल्लेखनीय सेवेबद्दल राजेंद्र डडाळे, सतीश गोवेकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक; ग्रामीण पोलीस, कारागृह सेवेतील कर्मचारी पदकाचे मानकरी
The attack on Thackeray convoy was a reaction to the action Opinion of Chief Minister Eknath Shinde
ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला ही क्रियेला प्रतिक्रिया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत
Buddhadeb Bhattacharjee West Bengal reformer politician who tried to change the face of the Left
पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द

आपण सर्वांनी राजकारण करताना त्यासोबत सेवाकारण आणि विकासकारण करणेही आवश्यक आहे आणि त्यामुळेच सामाजिक, आर्थिक बदल घडतील, असे गडकरी म्हणाले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनीही समाजातील शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा मंत्र दिला आहे. ज्या दिवशी अशा गरिबांना रोटी, कपडा आणि राहायला घर मिळेल तेव्हाच त्यांची अंत्योदयची घोषणा पूर्ण होईल असेही गडकरी म्हणाले.