

या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, त्याचा एकत्रित मुकाबला करू, असा मजकूर या संदेशात होता.
कृषी विभाग, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाने केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे.
कारवाईपासून वाचण्यासाठी, किंबहुना कारवाई टाळण्यासाठी यातील काही अधिकाऱ्यांनी मुंबई वाऱ्या सुरू केल्या आहेत.
मातृत्व जोपासण्याकरिता आई ही कुठलाही प्रसंग स्वतःच्या जीवावर ओढून घेण्याकरिता सक्षम असते यात दुमत नाही. मग आई ही हिंस्त्र श्वापदाची…
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाअंतर्गत अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते १९ ऑगस्ट दरम्यान तब्बल २८ ठिकाणी छापेसत्र राबवून कारवाई झाली आहे. यामध्ये अनेक…
त्रास देत खंडणी मागण्याचे सत्र सुरू केल्याच्या आशयाची गंभीर तक्रार सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर नाकाडे यांनी कोतवाली पोलिसांत दाखल…
महावितरणकडून वीज ग्राहकांकडे बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळत आहे.
नागपूरला येणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले.
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यासह एकूण…