
आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरती केली जाणार आहे, यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीची मदत घेण्यात आली आहे.

आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरती केली जाणार आहे, यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीची मदत घेण्यात आली आहे.

अकोला महापालिका प्रशासन निगरगट्ट झाले असून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अखेर गणेशभक्तांनाच रस्त्यावर उतरावे लागले आहे.

आयुष्मान योजनेत ‘गोल्डन कार्ड’चे जिल्ह्यात केवळ ३१ टक्के वितरण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.

या २१ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकतीच विविध पदांसाठी जम्बो भरती केली होती. त्यानंतर आता सहाय्यक प्राध्यापकांच्या शेकडो जागांवर भरती केली जाणार…

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने आश्रमशाळांच्या…

आज राज्यभरात नामवंत असलेल्या गायकांच्या पहिल्या संधीचा पाळणा हललेल्या स्वरवैदर्भी या विख्यात सिनेगित गायन स्पर्धेचा बिगूल वाजला आहे.

अमोल रमेश काकडे (३२, रा. पळसखेड) असे मृताचे नाव आहे.

गडचिरोली येथील आजारी नागरिकांना रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही खाटेवरून करावा लागणारा वेदनादायी प्रवास याची साक्ष देतो आहे.

विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत बियाण्यांचे ४१, खते १५ तर कीटकनाशकाचे ६ नमुने सदोष आढळून आलेत.

जन्मजात अपंग असलेल्या आदिवासी व दुर्गम भागातील मुलांवर नागपुरातील डॉ. विराज शिंगाडे व चमूकडून शस्त्रक्रिया व मोफत उपचार केले जातात.

विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे मागत असतील तर थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.