
या निर्णयामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

या निर्णयामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुळात मुलगी असताना मुलगा म्हणून वयाची ३८ वर्ष समाजकार्यात घालविली आणि २० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या तेरा तुझको अर्पण, या…

महात्मा गांधींच्या विचाराची हत्या होणारी अनेक स्थळे या देशात अलीकडच्या नऊ वर्षात तयार झालेली. त्यात आता आणखी एकाची भर पडलीय.…

महामार्गावर अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि असुविधा होत असल्याने अनिल वडपल्लीवार यांनी महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका…

जळगाव तालुक्यातील मोठी असलेल्या सुनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्तावादरम्यान ग्रामपंचायत परिसरात पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला.

२ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय म्हणजे शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केला आहे.

शहरात एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

१७ ऑगस्टपासून उत्सवास सुरुवात झाली असून १५ सप्टेंबर पर्यंत हा कीर्तन उत्सव चालणार आहे.

अपघातात वाघाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागासह संबंधित विभागाच्या प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.

अजित पवार गटाचे प्रशांत पवार यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंग व्हावे म्हणून गणरायाला साकडे घातले.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून पदयात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.