
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत शेतातील विहिरीचे काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत शेतातील विहिरीचे काम करताना कठडा आणि मुरुम कोसळल्याने चार मजूर गाडले गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली.

येरवडा येथील खुल्या कारागृहात एका कैद्याने ब्लेडने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात फलक सहजपणे लोकांना दिसण्यासाठी पाच झाडे विनापरवानगी तोडण्यात आल्याचा प्रकार मोशी येथील बोऱ्हाडेवाडीतील शिवारोड येथे उघडकीस आला.

पावसामुळे पवना धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून मुळा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ट्रेलर उलटला. यात सुदैवाने जीवितहानी झालेले नाही. परंतु, दोनजण जखमी झाले…

परराष्ट्र व्यापार महासंचालकांनी २८ जुलै रोजी तांदळाच्या कोंड्यावर निर्यात बंदी घातली आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरी करणाऱ्या इंधन माफिया प्रवीण मडीखांबे याच्यासह साथीदारांना अटक…

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.

मावळातून पिंपरी-चिंचवडकरांना बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प गेल्या १४ वर्षांपासून रखडला आहे.

राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आळंदी परिसरात जास्त संख्येने असे रुग्ण आढळले होते.

एक मनोरुग्ण बांग्लादेशी तरुण सीमा ओलांडून भारतात आला. अखेर २१ वर्षांनी त्या तरुणाची पुन्हा मायदेशी रवानगी करण्यात आली आहे.

अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे रत्नागिरी आणि रायगडमध्ये दोन दिवस पावसाचे असणार आहेत.