
राज्यात २०१८मध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू होऊन प्रलंबित राहिलेल्या शिक्षक भरतीला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे.

राज्यात २०१८मध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू होऊन प्रलंबित राहिलेल्या शिक्षक भरतीला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे.

एकाच वेळी हजारो पर्यटक आल्याने वाहतूक कोंडी

आषाढ महिन्यातील शेवटचा दिवशी सामिष खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन रविवारी ‘गटारी अमावस्या‘ केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हडपसर भागातील असलेल्या जनसंपर्क कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली.

घाऊक बाजारात लसूण, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, मटार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली असून, टोमॅटोच्या दर तेजीत आहेत. त्यामुळे गृहिणींचे…

माहेरहून सहा लाख रुपये आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद भागात घडली.

बिबवेवाडी भागातील सरगम चाळीच्या आवारात झालेल्या खून प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला.

सध्या अवघ्या देशभर टोमॅटोची चर्चा आहे. दरवाढ झाल्याने प्रत्येक घरात जाणारा टोमॅटो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ऑनलाइन आर्थिक सेवा देणाऱ्या ‘इझी पे’ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या देशभरातील ६५ प्रतिनिधींनी साडेतीन कोटी रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…

आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात आपण पेशवेकालीन अमृतेश्वर मंदिर समूहाला आपण भेट देणार आहोत आणि इथल्या काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि याचा…

बंगालचा उपसागर ते राजस्थानपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांत उत्तर भारतात चांगला पाऊस झाला आहे.