

जळगावात गिरणा धरणातून पाणी सोडण्यासाठी ठाकरे गट-राष्ट्रवादी आक्रमक.
देशाच्या कृषी प्रगतीत योगदान देणाऱ्या जैन इरिगेशनला राष्ट्रीय सन्मान.
वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट-मनसे एकवटले.
मिक्सोपॅथी धोकादायक, आयएमएचा सरकारला इशारा.
पाऊस थांबल्याने नाशिकमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली.
नाशिक शहरातील अपंग बालक, व्यक्ती यामध्ये मतीमंद, गतीमंद असलेल्यांना आवश्यक प्रमाणपत्र मिळण्यासाठी फरफट होत आहे.
जिल्हा परिषद आणि धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील अनेक दिग्गज एका पाठोपाठ पक्ष सोडून गेल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस खिळखिळी झाली आहे.
सेवाजेष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना १३ वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाची दोन कोटी ६९ लाख ५६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी…
जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांनी पक्ष सोडल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस जेमतेम सावरली होती.
सिन्नर परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले असताना नानेगाव शिवारातील पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला. वन विभागाच्या मदतीने त्यास सुखरूप…