शफी पठाण, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुसुमाग्रज नगरी, नाशिक : एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू तीत उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्याबाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. या मापदंडाद्वारे इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे, असे स्पष्ट प्रतिपादन नाशिक येथे आयोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या भाषणात केले. तसेच, साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ती ऐतिहासिक कादंबरी कशी ठरेल, असा प्रश्नही डॉ. नारळीकर यांनी उपस्थित केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr jayant narlikar speech in 94 akhil bharatiya marathi sahitya sammelan zws
First published on: 04-12-2021 at 02:49 IST