चार वर्षांत राज्यात ३५० हून अधिक गुन्हे दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

\पुरोगामी म्हणणाऱ्या राज्यात आजही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) संघर्ष करावा लागत आहे. ‘अंनिस’च्या पाठपुराव्यामुळे अस्तित्वात आलेल्या जादू टोणा विरोधी कायद्यानुसार राज्यात ३५० हून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यातील केवळ सहा गुन्ह्यांमध्ये संशयितांना शिक्षा झाली. या संदर्भात पोलीस यंत्रणेने ठोस भूमिका घेणे गरजेचे असून या कायद्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे. दरम्यान, नाशिकमध्ये उपरोक्त कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रकार सर्वाधिक आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 6 criminal punishment under anti superstition law
First published on: 23-05-2017 at 03:18 IST