
जिल्ह्य़ात शहरी आणि ग्रामीण भागातील १० मतदारसंघांत घटलेले मतदान कोणाला तारक वा मारक ठरणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत

जिल्ह्य़ात शहरी आणि ग्रामीण भागातील १० मतदारसंघांत घटलेले मतदान कोणाला तारक वा मारक ठरणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत

राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी जॅमर बसविण्याची मागणी केली होती. परंतु ती फेटाळण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील मतदारसंघात मतदार विखुरलेले असतात. गावोगावच्या मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक झाली

लग्नात मानपान, हुंडा दिला नाही यावरून होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि शारीरिक छळाला कंटाळत विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

ढगाळ हवामान, पावसाचा अंदाज याचा मतदानावर परिणाम होण्याची धास्ती सोमवारी मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडलेल्या मतदारांनी फोल ठरवली

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ४५० केंद्रांवरील घडामोडींचे ‘वेब कास्टिंग’ करण्यात आले

सकाळी बरसणाऱ्या रिमझिम धारा अंगावर झेलत काही मंडळी मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडली

दोन्ही हात नसल्याने मतदाराच्या पायाला शाई लावण्यात आली

शिवसेनेने विधान परिषदेत पाठविलेल्या दराडे बंधूंवर येवल्याची जबाबदारी सोपवली.

उद्योजकतेला वाव देण्यासाठी ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’, आयटी पार्क उभारले जावे,

उमेदवारी जाहीर होण्यास बराच विलंब झाल्यामुळे उमेदवारांना प्रचारास फारसा अवधी मिळाला नाही.

मतदार चिठ्ठी वाटपात समाधानकारक काम नसल्यावरून ही बदली केली गेल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.