
बागायतदार संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे


फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष बागांना मोठा फटका बसला.

मालेगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

६३ जागांसाठी भरती प्रक्रियेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे ३० हजार युवक शहरात दाखल झाले आहेत.

परतीच्या पावसाने अक्षरश: कहर केला असून द्राक्ष, डाळिंब, मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सासूने हाताची नस कापून पीडित महिलेला दुखापत केल्याचा आरोप

पहिल्या विमानातून पुण्यासाठी १५ जणांनी प्रवास केला तर परतीच्या प्रवासावेळी ३८ जणांनी प्रवास केला


मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत मनसेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून भाजपने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनासह अनेक संस्था, संघटना प्रयत्नरत होत्या.

हॉटेलमधील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची वारंवार तक्रार करतो, असे सांगत तीन कामगारांनी एकाला शिवाजीनगरमध्ये बेदम मारहाण केली.
