
विमानतळ प्रकल्पबाधित ३५०० कुटुंबांचे पुष्पकनगरमध्ये येत्या दोन वर्षांत पुनर्वसन केले जाणार आहे.

विमानतळ प्रकल्पबाधित ३५०० कुटुंबांचे पुष्पकनगरमध्ये येत्या दोन वर्षांत पुनर्वसन केले जाणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात नवी मुंबईचे एक वेगळे महत्त्व नेहमीच दिसून आले आहे.

रमेश तेली यांची मराठी माध्यमाचे शिक्षक म्हणून १९८८साली महापालिकेत नियुक्ती करण्यात आली

२०१५ साली अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले होते, त्यामुळे दीड वर्षांपासून मिरचीचे भाव तेजीत होते.

घरे रिकामी केल्यानंतर जायचे कुठे असा यक्ष प्रश्न दिघावासीयांना पडला आहे

महानगरपालिका नागरी सुविधा पुरविण्याची आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहे,

नोटाबंदीच्या निर्णयाचा पनवेल पालिकेतील लखपतींवर काहीही परिणाम झालेला नाही

खारघर येथे १० एकरांवर वसलेले रघुनाथ विहार आर्मी कॉम्प्लेक्स हे लष्करी अधिकाऱ्यांचे सेवा निवासी संकुल आहे

नवी मुंबईचे महापौरपद इतर मागासवर्गीय खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे.

प्रदूषण आणि अपरिमित मासेमारी यामुळे मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाचा सामना करावा लागत असताना

शुक्रवारी मुंबईत २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत काढण्यात आली.

वाशी सेक्टर-२ येथील ‘सरवणा स्नॅक्स’ येथे ही खासियत गेली कित्येक वर्षे जपली जात आहे.