

कार्बन-१४ ला ‘किरणोत्सारी कार्बन’ असेही म्हणतात. कार्बन-१४ च्या अणूचा क्षय होऊन त्याचे रूपांतर नायट्रोजनच्या अणूमध्ये होते.
भूरसायनविज्ञानाच्या अभ्यासाला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास सुरुवात झाली असली, तरी त्याची प्रगती आणि विकास विसाव्या शतकात झाला.
डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांची कर्मभूमी भारतीय उपखंड असली, तरी ते मूळचे झेक रिपब्लिकच्या मोराविया या प्रांताचे होते. त्यांचा जन्म ७ जून…
भारतीय द्वीपकल्पामध्ये जवळपास पाच लाख चौरस किमी इतके क्षेत्र काळ्या कातळाने व्यापले आहे. काळ्या कातळांच्या पाषाणसमूहाला भूवैज्ञानिक परिभाषेत दक्खनचे सोपानप्रस्तर म्हणतात.
पृथ्वीची उत्पत्ती होऊन ४५४ कोटी वर्षे झाली. पण जीवसृष्टी त्यानंतर खूप उशिरा निर्माण झाली. कारण जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी आवश्यक ती…
गुजरात राज्यातल्या कच्छमध्ये सुमारे ४.७ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय सर्पाचे अवशेष नुकतेच सापडले. हे जीवाश्म पाणंद्रो येथील लिग्नाइटच्या, म्हणजे…
अतिप्राचीन सजीवांचे अवशेष खडकांच्या थरांमध्ये मिळतात. त्या अवशेषांना आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्मांचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
अलीकडच्या काळात भारतातील गतिशील भूजल संसाधनांचे राष्ट्रीय माहिती संकलन हा उपक्रम केंद्रीय भूमी जल मंडळाद्वारे राबवण्यात आला.
भूकंप लहरी या ध्वनी लहरींसारख्या असल्याने त्यांनी किती अंतर पार केले व त्यासाठी किती वेळ लागला हे शोधून काढता येते…
भूजलाचे प्रदूषण सहजासहजी लक्षात येत नसल्याने त्याबाबत जनजागृती करणे भूजलाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पारगम्यतेच्या मापनाचे एकक हे मीटर वर्ग असले, तरी व्यवहारात मात्र पारगम्यता डार्सी या एककात मोजली जाते.