लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिरूरचे खासदार कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केली. कोल्हे यांनी पाच वर्षात काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

Bjp Vinod Tawde meet Sharad Pawar faction and former Minister Shivajirao Naik at Shirala sangli
भाजपचे विनोद तावडे-पवार गटाचे शिवाजीराव नाईक भेट; राजकीय चर्चांना सुरुवात
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
What CM Eknath Shinde Said About Chhatrpati Shivaji Maharaj ?
Eknath Shinde : “छत्रपती शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार, पण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चर्चेत
sambhajiraje chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati : “हवेच्या वेगाने पुतळा कोसळला असं म्हणू शकत नाही, ही तुमची…”; संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं!
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
Husain Dalwai on Mahant Ramgiri maharaj
Husain Dalwai: “उद्या कुणी प्रभू रामाबद्दल बोलले तर…”, महंत रामगिरी महाराजांच्या विधानावर काँग्रेस नेते हुसेन दलवाईंची टीका
Narayan Rane summoned, Narayan Rane,
खासदारकीला आव्हान : विनायक राऊतांच्या याचिकेवर नारायण राणे यांना समन्स
amit Deshmukh Marathwada leadership marathi news
मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुख यांच्याकडे?

आणखी वाचा- बारामतीमधून ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात…जाणून घ्या काय आहे प्रकार?

ते म्हणाले की, शिरूरच्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. मात्र त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात काय काम केले हे दाखविता येत नाही. मी खासदार असताना केलेल्या कामाची उद्घाटने कोल्हे करत आहेत. पाच वर्षात ते मदारसंघात फिरकले नाहीती, मात्र त्यानंतरही निवडणूक लढविताना त्यांना लाज वाटत नाही, अशी टीका आढळराव यांनी केली