

मागील पंधरा दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईत शुक्रवारपासून पाऊस पडत आहे. आज पहाटेपासून पुन्हा पावसाने जोर…
आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, त्यांच्या शेजारच्या सीटवर एक अनोळखी व्यक्ती येऊन बसला.
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित 'जयवंत दळवी: व्यक्ती आणि साहित्य' या चर्चासत्रात ते बोलत होते.
Eknath Shinde on Ladki Sunbai Yojana: मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजना लोकप्रिय ठरल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लाडकी…
सुशिक्षित नागरिकांना प्रत्येक धर्मात काही परिवर्तन अपेक्षित असते. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचे नागरिकांनी पालन केले, तरच समृद्ध समाजाची रचना करता येते.
राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ३१ जुलै २०२४ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या राज्यपालपदास अलीकडेच एक वर्ष पूर्ण झाले.
जिल्हा उद्योग केंद्रालाही केंद्र सरकारकडून अधिकृत कोणतीही माहिती दिली गेलेली नसल्याने, उद्योग केंद्रामार्फत या उमेदवारांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत सहभाग…
प्रारूप आराखडे जाहीर झाल्यानंतर लगेचच हरकती व सूचना दाखल करता येणार असून, त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा चाकुने भोसकून खून केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ६ समोर घडली.
कार्यकारिणीत ९ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ७ चिटणीस, प्रसिद्धी प्रमुख, कार्यालयीन प्रमुख, कोषाध्यक्ष व ६१ सदस्य, मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ठ व सेल…