
नाशिकमध्ये भाजपने साथ सोडल्यावर ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हा न्याय अगदी नैसर्गिकरीत्या कामी आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाराष्ट्र…

नाशिकमध्ये भाजपने साथ सोडल्यावर ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हा न्याय अगदी नैसर्गिकरीत्या कामी आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाराष्ट्र…
वातकुक्कुट वाऱ्याची दिशा दाखवून थांबतो, पण राजकीय वातकुक्कुट त्याहीपुढे जातात. ‘वैचारिक बांधीलकी मानणाऱ्यांनाच पक्षात प्रवेश मिळेल
गावकऱ्यांची मानसिकता बदलत नाही, धरणातील पाणी आम्हाला पिण्यासाठीच हा शहरवासियांचा आग्रह बदलत नाही, सत्तेच्या राजकारणात ‘सिंचना’चा खेळच होत असल्याचे वास्तव…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचे डावपेच एरवीही सुरू असतातच, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
‘कस्तुरीरंगन अहवाल केंद्राने फेटाळला.. कोकणातील ९०० हून अधिक गावांना होणार फायदा’ अशा ज्या बातम्या गेल्या आठवडय़ात गाजल्या, त्यांचा मागोवा घेतल्यास…

सह्यद्रीत दरडी कोसळण्याचे प्रमाणच नव्हे तर त्यातून होणारी मनुष्यहानीही वाढते आहे.. प्रत्येक आपत्तीला नैसर्गिक कारणे असतातच, पण धोका वाढतो मानवनिर्मित…

लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर राज्यातील आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

आरक्षण का, कुणाला, कशासाठी आणि किती काळ, हे प्रश्न वारंवार विचारले जातात. मराठा आरक्षणावरून दोन तट पडतात आणि या गदारोळात…

विधानसभा निवडणूक वादळी ठरणार, याची खूणगाठ सर्वच पक्षांनी बांधली आहे; पण या वादळाचा जोर आणि दिशा यांचा अंदाज मात्र अद्याप…

अन्य पक्षांतील तसेच शिवसेनेतील काही मंडळीही भाजपमध्ये प्रवेश करतील, हे गृहीत धरून महाराष्ट्रात भाजपकडे आजच्या घडीलाच किमान २४० प्रबळ उमेदवारांची…
सामान्यजन रोजच्या दिनचर्येतील बराचसा काळ या पाण्यासाठीच व्यतीत करणार आणि त्याचा फायदा मात्र राजकारण्यांच्या आशीर्वादाने फोफावलेल्या टँकरमाफियांना होणार.. पिण्याच्या पाण्याला…
झालेले निर्णय असोत की न झालेली चर्चा, सामान्यांच्या प्रश्नांत सरकारला रस नाही, असेच चित्र विधिमंडळाच्या अखेरच्या अधिवेशनात दिसले.