
राज्य सरकारच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यांची स्थिती काहीही असो.. आज दुष्काळग्रस्त भागातील माणसे ऊसतोडणीला जाऊ शकत नाहीत.. ही माणसे…

राज्य सरकारच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यांची स्थिती काहीही असो.. आज दुष्काळग्रस्त भागातील माणसे ऊसतोडणीला जाऊ शकत नाहीत.. ही माणसे…

औद्योगिक गुंतवणुकीचे मृगजळ विदर्भाला दाखवणारी आश्वासनबाजी अनेकदा झाली, पण ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ हा उपक्रम त्यापेक्षा निराळा होता.. सामंजस्य करारांचा सोपा टप्पा…
केंद्रीय आणि रेल्वेच्या अर्थसंकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या वाटय़ाला काही आले नाही, अशी टीका नेहमी होत असते आणि मुंबईसह महाराष्ट्र देशाला किती महसूल…
राज ठाकरे यांच्या सभांना कितीही गर्दी झाली, तरी तेवढय़ाने मते मिळत नसतात, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली आहे.…
यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी मान्य केले आहे. दुष्काळ म्हटला की त्याचे राजकारणही आलेच, तसे ते सुरू…
मनसेच्या मदतीशिवाय सत्तेचा सोपान गाठणे अशक्य असल्याची खूणगाठ भाजपने यापूर्वीच बांधली आहे. शिवसेनेची सर्व सूत्रे हाती घेईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडून…
महाराष्ट्रात लागू असलेल्या सहकार कायद्यात आता केंद्राने केलेल्या ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार, १५ फेब्रुवारीपर्यंत काही बदल करावे लागतील. या घटनादुरुस्तीचा उद्देश…
सहकारी संस्थांची वार्षिक निवडणूक लांबणीवर टाकायची नाही, संचालकाची संख्या जास्तीत जास्त २१ ठेवायची, लेखापरीक्षण खासगी लेखापरीक्षकाकडूनही करवून घ्यायचे, सर्वसाधारण सभा…
महायुतीत तरी मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र यावे, अशी भाजपची इच्छा असली तरी २०१४ साठी ती पूर्ण होणार नाही, असेच…
महापालिका व नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार ‘कॅग’ला देखील दाद देईनासा होऊ लागला आहे.. आपण आयुक्त हटवू शकतो, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळावर लढण्याचा दिलेला इशारा किंवा अन्य नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेली भूमिका ही दबावाच्या राजकारणाचाच भाग…

पिकनिक अधिवेशन अशी संभावना होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यंदाही विदर्भाच्या वाटय़ाला चारदोन घोषणांखेरीज काही आले नाही. अधिवेशनकाळात सभागृहात काही…