

केशकर्तन हा निव्वळ व्यवसाय नाही ती अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडवणारी कला आहे, हे ज्या कुटुंबाने फार लवकर ओळखले त्या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीचा…
‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांच्या फेरतपासणीची राबविण्यात येणारी मोहीम वादग्रस्त ठरली.
सत्याचा, अहिंसेचा आग्रह, आतल्या आवाजावर विश्वास ही डिजिटायझेशनच्या, अल्गोरिदमिक जगात अनाकलनीय वाटू शकेल अशी भाषा करणारे गांधीजी आजही कालसुसंगत आहेत…
आसाम विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीस होणार म्हणून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असतानाच, बोडोलॅण्ड प्रादेशिक परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे…
हल्ली देशप्रेम दाखविण्यासाठी उन्मादी साजरीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे जवळपास सर्वमान्य झाल्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळाल्यावर…
भाई माधवराव बागल यांनी तर्कतीर्थांच्या अनावृत्त पत्रास दिलेले अनावृत उत्तर लगेचच साप्ताहिक ‘मौज’च्या २३ सप्टेंबर, १९५६ च्या अंकात प्रकाशित झाले.
‘या महान देशाला हजारो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आहे. तुमच्या पाश्चात्त्य विचारसरणीने याकडे लक्षच दिले नाही. आता महनीय विश्वगुरूंच्या कारकीर्दीत हा…
प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या तीव्र स्पर्धेत आघाडी घेत, अपेक्षित गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पावले उचलणे ही भारतासाठी काळाची गरज बनली आहे. त्यासाठी…
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपल्या देशाची बाजू मांडताना धडधडीत खोटे तरी बोलू नये ही किमान अपेक्षा असते. सारेच नेते ती पाळतात…
अस्तित्वात असलेल्या मतदारयाद्यांच्या आधारेही भाजप जिंकतोच. मग या मतदारयाद्यांमध्ये सत्ताधाऱ्यांना ‘एसआयआर’द्वारे बदल करावासा का वाटला असावा?