

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी या यंत्रणेचा केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून राजकीय विरोधकांच्या विरोधात गैरवापर केला जातो, असा आक्षेप विरोधकांकडून नेहमी घेतला जातो.
बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा विजय हा कामगिरीतून उत्तर द्यायचे, भावनावेगात वाहून जायचे नाही या शहाणिवेचा आविष्कार आहे.
उपग्रहाद्वारे इंटरनेट जोडणी हा आजच्या राजकारणाचा आणि रणनीतीचा कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र कोणत्याही एका राष्ट्राची अथवा खासगी घटकाची मक्तेदारी…
मुंबई विद्यापीठाच्या ‘सेनापती बापट व्याख्यानमाले’त १९७६ ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दोन व्याख्याने दिली होती.
‘एमआय ६’- ब्रिटनची गुप्तहेर संघटना. बाँडपटांत या संस्थेचे सर्वोच्च पद ‘एम’ नामक महिलेने भूषविल्याचे दाखविण्यात आले होते. जुडी डेन्चने हे पात्र…
नुकतीच देशभरात ‘ईद उल अजहा’ साजरी करण्यात आली. खरे बघायचे झाले तर ‘अजहा’ या शब्दाचा अर्थ ‘अर्पण करणे किंवा कुर्बान करणे’…
‘तोतरी तटस्थता!’ हा संपादकीय लेख (१७ जून) वाचला. भारताच्या विदेश नीतीच्या सद्या:स्थितीचे वर्णन तटस्थतेपेक्षा ‘असहायता’ असे करणे अधिक योग्य ठरेल.
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काळाच्या पुढचे विचार मांडणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांची आज १३० वी पुण्यतिथी. त्यानिमित्त...
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लक्ष्यावर त्वरित आणि अचूक हल्ला करणाऱ्या ‘आकाश-तीर’ प्रणालीने ऑपरेशन सिंदूरचे गणितच बदलून टाकले, ते कसे?
गेल्या काही दिवसांमध्ये दुर्घटनांचे सत्रच सुरू आहे. एका दुर्घटनेने हबकून जावे तोवर पुढची त्याहून भीषण दुर्घटना घडताना दिसत आहे.
पश्चिम आशियातील युद्धाबाबत नीट भूमिका घेतली तर धोरणात्मक स्वायत्तता बळकट करण्याची भारतापुढे संधी आहे.