

हवामान बदल हे एक कठोर वास्तव आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या दारापर्यंत पोहोचले आहेत.
संविधानाने, कायद्यांनी आदिवासींच्या जमिनींना आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांना पुरेसं संरक्षण दिलं. पण आज याच नियमांना ‘पद्धतशीरपणे’ वाकवून आदिवासींवर विवेकशून्य विकासाचा…
तरुण जेन गुडालचे अफ्रिकेत जाणे हे कोलंबसाने अमेरिकेत जाण्याइतकेच महत्त्वाचे होते... तिच्यामुळे चिम्पांझींची बौद्धिक आणि भावनिक कुवत जगाला नव्याने कळली!
हरलेला पुरुष आणि झुंजणाऱ्या महिला. हे हवामान बदलाच्या काळातील एक प्रारूपच. पण अशा अनेक बाबींकडे कशी डोळेझाक होते कोण जाणे.
ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त शंकर पाटोळे हे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्याने मुंबई महानगर क्षेत्र…
दत्तक गेल्यामुळे ते भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून ओळखले जायला लागले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ चा. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी…
तर्कतीर्थ - गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा
‘आधार’ कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोग तोंडावर आपटला आहे.
संघाच्या सात्त्विक कार्याला सामान्य जनतेकडून सातत्याने स्वीकारार्हता आणि समर्थन मिळत गेले. संघशताब्दीनिमित्त...
समाजाला शारीरिक आजार मान्य आहे, तो स्वीकारता येतो, पण मानसिक आजार नाही.
गांधीजींचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. जग हवामान संकटांशी झगडत असताना त्यांची शिकवण अधिकच आवश्यक भासते...