

अनौपचारिक पद्धती वापरून आणि सामान्य लोकांना सहज समजेल अशा भाषेत, त्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन विज्ञान पोहोचवण्याचा ध्यास या केंद्रांनी…
१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनायक अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करत काँग्रेसचे तिकीट अव्हेरले आणि नागविदर्भ आंदोलन समितीतर्फे रिखबचंद शर्मा…
विश्वविद्यालयांची स्थापना, वाढता व्यापार, त्यामुळे श्रमिकवर्गाच्या पोटातून जन्मलेला नागरी मध्यमवर्ग, या मध्ययुगातल्या सत्तारूढ संदर्भबिंदूला धक्का देणाऱ्या बाबी होत्या...
माजी आमदार अनिल गोटे यांनी ‘विश्रामगृहातील कक्षात रोख रक्कम आहे’ असा आरोप करीत ठिय्या मांडला. शेवटी सरकारी यंत्रणांचा नाइलाज झाला.…
ही शिष्टमंडळे कदाचित भाजपच्या देशांतर्गत राजकारणाला पुन्हा स्थिर करण्यासाठी वापरली जात असावीत असे दिसते.
भारताची लष्करी ताकद पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीने वरचढ आहेच; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पाकिस्तान हतबल अवस्थेत दिसला.
आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत शुद्ध प्रामाणिकपणाने आपणावर सोपवलेले काम दररोज करत राहणे म्हणजे खरी कर्तव्यपूर्ती हे चिरंतन सत्य आपण विसरून…
तरुणांना रोजगार नाहीत आणि उद्याोगांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भेडसावते आहे. हा विरोधाभास का? यावर उपाय काय?
‘शक्तिपीठ की सक्तीपीठ’ या ‘लोकसत्ता’च्या वृत्तमालिकेतून शक्तिपीठ महामार्गाविषयी अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले.
समांतर चार पदरी महामार्ग असताना सुपीक जमिनी संपादन करून शक्तिपीठ महामार्ग उभारण्याचा अट्टहास निरर्थक आहे. त्यामुळे कृषी आणि पर्यावरणाचे तर…
विदर्भ व मराठवाड्यात सिंचन अधिक महत्त्वाचे आहे, कारण मागील वर्षी (२०२४) २७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे दिवसाला सरासरी सात शेतकऱ्यांनी…