

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, पक्षी आकर्षित होण्याचे टाळण्यासाठी आणि मानवी जीवितहानी टाळण्यासाठी विमानतळांच्या जवळ मानवी वस्ती वसू दिली जाता कामा नये.
काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेला रोजगार मेळावा. तो किती यशस्वी झाला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण, या मेळाव्यातून काँग्रेसने देशाचे राजकारण…
सिंधू करार स्थगित केल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये राजनैतिक पातळीवर वाद सुरू असतानाच भविष्यात सिंधू नदीचे पाणी वळविण्यावरून देशांतर्गत राज्याराज्यांमध्ये धुसफुस…
इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांनी इस्रायलला विरोध करण्याची हिंमत दाखवलेली आहे. त्यात रशिया आणि चीन यांची भर पडू शकते. आपल्या…
अत्यंत धार्मिक वृत्तीचा असूनही प्रस्थापित धर्मसत्तेबद्दल त्याला प्रश्न पडले. मतांवर तो ठाम राहिला. लोकांनाही ते पटणं, ही एका पंथाची आणि…
बुद्ध आणि गांधींमध्ये जे तात्त्विक साम्य आहे, ते त्यांच्या जीवनात मात्र नाही. गांधींची तुलना ख्रिास्तांशी केली जाते. या दोघांमध्ये काळाचे…
कधी काळी सर्व क्षेत्रांत नेतृत्व करणारा महाराष्ट्र आज इतका कणाहीन आणि नेतृत्वविहीन झाला आहे की राजकारण्यांकडून काही अपेक्षा ठेवणे व्यर्थ…
सतत नवे काही तरी करण्याचा ध्यास त्यांना होता. डॉ. श्रीराम लागूंशी असलेल्या आपल्या नात्याचा त्यांनी कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी…
उत्तम शिक्षण द्यायचे असेल तर आधी मुलांच्या हिताचा सखोल विचार केला पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे मोठे आव्हान आहे.
पहिलीपासून हिंदी शिकवायला राज्यातून विरोध होतो आहे, हे बघितल्यावर ‘सक्ती केली जाणार नाही’, असे सांगत, राज्य सरकारने महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत…
असं म्हणतात की, सध्या भाजपमध्ये दोन शीतयुद्धं सुरू आहेत. शहा-योगी आणि शहा-फडणवीस. हे तिघेही पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात. मोदींनंतर क्रमांक-दोन अमित…