

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया....
अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला त्याचं हे पंचविसावं वर्ष. त्या हल्ल्याचे पडसाद पुढे प्रदीर्घ काळ साहित्यातून उमटत…
‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारात मराठी लेखकांनी गेल्या दोन दशकांत सर्वाधिक भर पाडली. त्यांत जगभरातील पुस्तकवेड अंगी बाणवलेल्या अभिजात-समकालीन पुस्तके येतात.
‘नियम म्हणजे नियम’ हा शालिवाहन शककर्त्यांचा खाक्या म्हटला पाहिजे. नियम अनुसरताना ज्या ज्या गोष्टी स्वीकाराव्या लागल्या त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या.…
लोकशाहीमध्ये ‘लोकां’चे प्रबोधन न करता निव्वळ टेक्नोक्रसी- तंत्रशाही- आणण्याचा आटापिटा कसा काय यशस्वी होईल?
भारतीय कादंबरीत अनेक बंगाली कादंबरीकारांचे मोठे योगदान आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय हे त्यातलं एक ठळक नाव मानता येईल. आपल्या लेखनातून त्यांनी…
विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकशास्त्रातील गहन प्रश्न सोडवायचे तर भावनांकही तेवढाच महत्त्वाचा ठरतो, याचा विसरच पडल्याचे दिसते...
राज्यकर्त्यांचा तरूणांशी संवाद-संपर्क तुटला की काय होते हे नेपाळमधील चालू घडामोडींसह विविध हिंसक आंदोलनातून पहायला मिळते आहे.
‘भारतीय संस्कृती : काही समस्या’विषयक मुलाखतीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रा. श्री. पु. भागवत यांनी प्रश्न केला होता की, जडवादी विज्ञानामुळे…
बिहार विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप युतीने मतदारांना खूश करायला घोषणांचा सपाटाच लावला आहे.
पत्रकारितेचे क्षेत्र नवनव्या आव्हानांना तोंड देत असतानाच संकर्षण ठाकूर यांच्यासारख्या अभ्यासू, जाणकार, संवेदनशील पत्रकाराचे वयाच्या अवघ्या ६३ व्या वर्षी जाणे या…