

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणासाठी जी पद्धत इतकी वर्षे पाळली, ती आताच तोडण्याचे कारण काय? नवे मतदार कोण-कुठले? त्यांची…
साप्ताहिक ‘सकाळ’, पुणेमध्ये ‘असा मी, असा मी’ सदर सन १९९० मध्ये प्रकाशित होत होते. त्या सदरातील हा संपादित प्रश्नोत्तर मजकूर…
बँका आणि वित्तीय संस्थांना पैशावर आधारलेल्या खेळांच्या आर्थिक व्यवहारांची पूर्तता करणारी सेवा देण्यास परवानगी नसेल. हे खेळ प्रस्तुत करणाऱ्यास तीन…
जलजीवन मिशन, दलित-आदिवासी समाजाच्या योजना निधीअभावी ठप्प आहेत, कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत, आमदार-मंत्र्यांची निधी नाही म्हणून ओरड सुरू आहे.
अमिताभ पावडे म्हणजे समाजहिताचे स्वप्न साकारण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा माणूस.
नेहरूप्रणीत भारताने ते ओळखले नाही, असे वारंवार बोलून दाखवणाऱ्या विद्यामान सत्ताधीशांनाही चीनने गाफील गाठून दाखवले. एकूणच आपल्या अधोगतीसाठी टपून बसलेल्या…
एकीकडे गुजरात आणि दुसरीकडे कर्नाटक अशा लिप्यांतराच्या भूभागात समन्वय असणे महत्त्वाचे. ढोल वाजवताना हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा नुसतेच ढोल…
उत्पादक उद्योग वाढल्याशिवाय देश मोठा होणार नाही आणि हे उद्योग लघु आणि मध्यमच असतील, हे ओळखून आता तरी आरंभ, प्रचालन…
वाहतूक कोडींच्या प्रश्नाचा व्यापक पातळीवरच विचार करावा लागेल. केवळ मेट्रो आणून आणि त्यांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी…
अरविंद केजरीवाल यांना ते दिल्लीचे मुख्यमंत्री असताना मद्या घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. ते सहा महिने तुरुंगात होते,…
नैसर्गिक पावसाने महाराष्ट्र हतबल होत असताना या राज्याचे मंत्रिमंडळ उन्नतमार्ग, नव्या मेट्रो, नागपूर नवनगर यांना मंजुरी देते झाले...