

बेताल वर्तनामुळे राज्यातील महायुती सरकारच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या मंत्र्यांना कारवाईऐवजी केवळ समज देऊन सोडून द्यावे लागणे केवळ युतीच्या राजकारणाचीच नाही…
बिल्डर, राजकीय पुढारी व अधिकारी यांच्या अभद्र युतीने मुंबईतील भाडेकरूंना बेघर करण्याची योजना आखली असल्याचे आरोप होत आहेत. मुंबईतील २५…
आजच्या काळात आपण अशा जगात जगत आहोत जिथे एखादा नैतिक पातळीवर चिंता व्यक्त करत असेल तर त्याच्या या भूमिकेवरच शंका…
आपल्या खंडप्राय देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा विस्तार २४.८ कोटी विद्यार्थी, १४.७२ लाख शाळा आणि ९८ लाख शिक्षक, असा असल्याचे २०२४-२५ ची…
काँग्रेसच्या माजी नेत्यांनी केलेले सारे शस्त्रसंधी हे कचखाऊ होते हे खरे मानले तर मग आताचा ‘आपला आपणच’ केलेला शस्त्रसंधी कोणत्या…
उत्तर भारतात निघणाऱ्या कावड यात्रेत गेली काही वर्षे होत असलेली दांडगाई, अरेरावी आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होत असलेले…
तर्कतीर्थांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राचा वैश्विक आढावा घेऊन पंचांग निर्मितीत महाराष्ट्रीयांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे.
ब्रिटनमध्ये हयात घालवल्यानंतरही मायदेशाशी म्हणजे भारताशी नाळ घट्ट जोडलेल्या मोजक्या प्रभावी व्यक्तींपैकी एक म्हणजे लॉर्ड मेघनाद देसाई.
व्यापार करारावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव झुगारणे महत्त्वाचे कसे, याबद्दलचे हे टिपण; ‘‘भारत आणि पाकिस्तान जोवर युद्धाची भाषा…
योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोचवण्यातील सर्वाधिक अडथळा म्हणजे वास्तववादी, परिपूर्ण, विश्वासार्ह माहितीचा अभाव.
बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…