

शहरात शिकणाऱ्या, पण सारं लक्ष पुरामुळे निराश झालेल्या शेतकरी बापाकडे लागलेल्या तरुणांच्या भावना मांडणारा प्रातिनिधीक लेख...
एकटेपणातून सुरुवात करून, शांतपणे एकटेपणाकडे परतणाऱ्या नायकाची गोष्ट डेव्हिड सलॉय यांच्या ‘फ्लेश’ कादंबरीतून सांगितली जाते.
‘काळाचे गणित’ सोडवताना नियम तर हवेत. पण त्याने सर्वसामान्यांची काहीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता पंचांगकर्त्यांनी घेतली आहे. पण…
माणूस हाच तेलुगु कवी ‘सिनारे’ यांच्या कवितेचा केंद्रबिंदू. पण त्यांची कविता केवळ मानवी भौतिक प्रगतीचं गर्वगीत नव्हे. फुलांमध्ये आशा-आकांक्षा पाहाणारी…
संघ/ भाजप विरोधात जनवादी आघाडी बनवण्यासाठी अशी जाण महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकांमधील मोठ्या अंतराचीही जाणीव ठेवली…
संकेत धुडकावून सत्ता राबवू नये, हा गांधीजींच्या काळात शोभणारा आग्रह. तो लयाला गेल्याचे ग्रेटा थुनबर्ग आणि सोनम वांगचुक यांच्या उदाहरणांतून…
केवळ गवत लावून हिरवळ केली म्हणजे इमारत हरित होत नाही. उंच इमारती बांधण्यासाठी वापरलेले साहित्य तापमानवाढीत भर घालत आहे...
हवामान बदल हे एक कठोर वास्तव आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या दारापर्यंत पोहोचले आहेत.
संविधानाने, कायद्यांनी आदिवासींच्या जमिनींना आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांना पुरेसं संरक्षण दिलं. पण आज याच नियमांना ‘पद्धतशीरपणे’ वाकवून आदिवासींवर विवेकशून्य विकासाचा…
तरुण जेन गुडालचे अफ्रिकेत जाणे हे कोलंबसाने अमेरिकेत जाण्याइतकेच महत्त्वाचे होते... तिच्यामुळे चिम्पांझींची बौद्धिक आणि भावनिक कुवत जगाला नव्याने कळली!
हरलेला पुरुष आणि झुंजणाऱ्या महिला. हे हवामान बदलाच्या काळातील एक प्रारूपच. पण अशा अनेक बाबींकडे कशी डोळेझाक होते कोण जाणे.