

तीन लाटांमध्ये ग्रेगरीयन कॅलेंडरने जग व्यापलं. पहिली लाट धर्म-पंथाधारित होती, दुसरी विज्ञानाधारित होती आणि तिसरीचा आधार होता व्यापार.
निर्मला पुतुल, वंदना टेटे, जसींता केरकेट्टा, हौसदा सौभेद्र, अनुज लुगून या सगळ्यांचा झारखंड आणि त्यातही संथाल परगण्यातून उमटलेला उच्चार आता…
अमेरिकी आयात शुल्क आकारणीचा रेटा वाढल्यावर, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीआधीच या करात सुधारणांचे सूतोवाच पंतप्रधानांनी केले असले तरीही त्याचे स्वागत!
नव्या ‘मेन इन लव्ह’ या कादंबरीद्वारे एडिनबरा शहरातील मध्यमवर्गी चौकडी (रेण्टन, सिकबॉय, स्पड आणि बेग्बी) पुन्हा अवतरली आहे...
आझाद हिंद फौजेच्या लेफ्टनंट आशा सहाय गेल्या; पण युद्ध अनुभवांचा ठेवा मागे सोडून...
दलितांच्या, बहुजनांच्या आजच्या स्थितीलाच नव्हे तर भारताच्या कुंठितावस्थेलाही ‘सामाजिक समतेचा अभाव’ कारणीभूत आहे आणि हा अभाव आजही कसा टिकतो हे…
‘निराधार ‘आधारा’चा कोण भार साहे...’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट) वाचला. ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ ही सरकारी यंत्रणा आधार देण्याचे काम…
अलीकडेच ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली. वरवर रंजनप्रधान भासणाऱ्या ‘शोले’मध्ये धीरगंभीर राजकीय आणि सामाजिक भाष्य दडलेलं आहे. ‘शोले’चं कथन,…
देशबंधू चित्तरंजन दास यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आणि बंगालच्या इतिहासातील ‘दुर्दैवी दशकांची’ सुरुवात झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे…
वसई - विरारमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून चौरस फुटाला ठरावीक रक्कम जमा करून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी माजी आयुक्त अनिल पवार,…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती या प्रकरणाच्या पोलीस तपासाची. पोलीस दलाचे राजकीयीकरण आणि त्यात झालेला…