

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) २०२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या महिलांची पहिली तुकडी नुकतीच उत्तीर्ण झाली. त्यानिमित्त-
मुंबईपुणे, काहीसा नाशिक, थोडे औरंगाबाद आणि नागपूर अशा ‘श्रीमंत’ शहरांमुळे राज्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढलेले दिसते.
सध्या परीक्षा, निकाल आणि प्रवेशांचा हंगाम सुरू आहे. करिअरच्या नव्या वाटांपासून नव्या शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यक्रमांत होत असलेले बदल याबाबत विद्यार्थी-पालकांत उत्सुकता…
राष्ट्रवादाच्या नव्या अवतारात इतरांना दूर लोटल्याशिवाय, ‘आपण’ आणि ‘ते’ अशी दुहीची भाषा बोलल्याशिवाय राष्ट्राविषयी आपलेपणा निर्माण करता येत नाही. असल्या…
‘‘टिळकांच्या निष्ठेला अपवाद नाही. इतरांच्या लेखनात हे अपवाद मधूनमधून आढळतात. टिळकांच्या लेखांत लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही.
‘आमच्या शालेय नियतकालिकाच्या १९७४ सालच्या अंकात, मी १४ वर्षांची असताना एक कविता लिहिली होती. हल्ली पुन्हा त्या शाळेत जाणं झालं तेव्हा…
महिलाच शेतात सर्वाधिक राबतात, पतीने आत्महत्या केल्यानंतरही नेटाने घर सांभाळतात. असे असतानाही धोरण आखणीत त्यांचा सहभाग नगण्य का?
‘जनअरण्य जोखताना...’ हा अग्रलेख (१२ जून) वाचला. सर्वाधिक लोकसंख्या आणि पुरेशा रोजगार संधींची वानवा हा त्यात उल्लेख केलेला प्रश्न भविष्यात किती…
आज वेगवेगळ्या शाळा/ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गुण महत्त्वाचे ठरतात. पण हे गुणच केवळ भविष्य घडवतील असे नाही, मूल्यांकनाकडे नव्या दृष्टीने…
भारतीयांना स्वातंत्र्यानंतर लगेचच मतदानाचा अधिकार मिळाला. त्यासाठी काही खास संघर्ष करावा लागला नाही, पण या हक्काचा मूळ उद्देश साध्य झाला,…
जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणवणाऱ्या देशाला महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेता येत नसेल, तर त्या विस्ताराचा किंवा वाढत्या प्रभावाचा नेमका उद्देश…