



नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी तर ६९ लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ होईल.

आरक्षित गटातील उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर खुल्या जागांसाठी विचारात घ्यायला हवं, हा त्रिपुरा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला…

कोणत्याही उच्चपदावर येणाऱ्या प्रत्येक नव्यास काही जुने खुपतात, नकोसे वाटतात आणि या काही जुन्यांचे नव्याशी जुळतेच असे नाही. तेच टाटा…

या भाषणाचा सारांश तर्कतीर्थांच्याच शब्दांत असा- ‘‘आपण भारतीयांनी ज्या एका नव्या जागतिक परिस्थितीत आणि सामाजिक अवस्थेत प्रवेश केला आहे,

या लावणीचा गवगवा झाल्यावर सध्या पक्षाच्या गणेशपेठ कार्यालयात तरुणांची रीघ लागली असून ते सर्व कार्यकर्ते होण्यास एका पायावर तयार आहेत.

राज्याराज्यांतील प्रमुख विरोधी पक्षांना भाजपने लुळेपांगळे केले आहे. २०४७ पर्यंतचा विकसित देश, विकसित राज्यांचा आराखडा तयार करताना इतिहास पद्धतशीरपणे संपवण्याची…

आज महाराष्ट्रात विद्यापीठ/ महाविद्यालयीन शिक्षक भरती पारदर्शकपणे होते असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. या पदांसाठी लाखो रुपयांची बोली लागत असल्याची चर्चा…

मजकूर जर ‘शॅलो फेक’ म्हणजे काही प्रमाणात मानवनिर्मित असला तर त्याला ‘१९ (१ अ)’ नुसार संरक्षण मिळणार काय, किंवा १००…

गंगाराम गवाणकर यांचे नुकतेच निधन झाले. ‘वस्त्रहरण’ या त्यांच्या अजरामर नाट्यकृतीच्या गौरवपर लेख…

‘वन रूम किचन’, ‘दोघी’ किंवा ‘गणरंग’ या नाटकांमुळेही गंगाराम गवाणकर यांना ‘यशस्वी नाटककार’ म्हणून ओळखले गेले असते, पण ‘वस्त्रहरण’मुळे त्यांना…

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ शीर्षक भाषण हे व्याख्यान नसून, एक संपृक्त प्रबंध आहे. या प्रबंधात…