

भाकीत करणे हे गुप्तचर यंत्रणांचे काम आहे की नाही, याविषयी तात्त्विक मतभेद आहेतच- पण हे काम या यंत्रणांचेच मानले तरी,…
लोकमान्य टिळक यांच्या जीवन, कार्य, विचार आणि साहित्याचा प्रभाव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर त्यांच्या बालपणापासूनच असल्याचे दिसते.
राज्य सरकारने जाहीर केलेली एखादी योजना वा मंत्रिमंडळाने घेतलेला एखादा निर्णय हा सामूहिक जबाबदारीचा आविष्कार समजला जातो. त्यामुळे किमान सरकारमध्ये सामील…
मनमोहन सिंग सरकारच्या काळात मोदी काळापेक्षा किती तरी अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमतही त्या सरकारने दाखविली…
नोटाबंदीमुळे दहशतवाद संपुष्टात येईल असे दावे भाजपचे तमाम नेते करत होते. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद संपलेला नाही, हे पुलवामा, पहलगाम हल्ल्यामुळे…
‘वेव्ह्ज - २०२५’ अर्थात ‘वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेन्मेंट समिट’ ही चार दिवसांची महापरिषद नुकतीच मुंबईत पार पडली. तीत लाखोंचे करार…
संघमित्रा गाडेकर कुणाच्या कोण होत्या, याबद्दल बरेच काही सांगता येईल. गांधीवादी कार्यकर्ते नारायण देसाई यांच्या त्या कन्या, म्हणजे गांधीजींचे स्वीय सचिव…
राहुल गांधी व खरगेंचे आदेश मानणारे नेते-कार्यकर्ते पक्षात असायला हवेत अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी बाळगली तर चुकीचे नव्हे. पण,…
अनुबंध शब्दाचे अनेक अर्थ असले तरी व्यक्तिसंबंधांच्या अंगाने वर्तमानात या शब्दाचे वाढते महत्त्व दिसून येते. ‘मॅन इज नोन बाय द कंपनी…
अकराव्या शतकात साक्षात सम्राटाला नमवून कॅथोलिक चर्च सर्वव्यापी सत्ता म्हणून उदयास आलं; पण हे सर्वव्यापी ‘ख्रिस्ती वास्तव’ अस्तित्वात येण्यासाठी शतकांचा प्रवास…
पहलगाम घटनेने देश प्रथमच एका विचित्र परिस्थितीत सापडला आहे. ती परिस्थिती म्हणजे- संपूर्ण देश एकसंध होऊन सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा…