

आजच्या काळात आपण अशा जगात जगत आहोत जिथे एखादा नैतिक पातळीवर चिंता व्यक्त करत असेल तर त्याच्या या भूमिकेवरच शंका…
उत्तर भारतात निघणाऱ्या कावड यात्रेत गेली काही वर्षे होत असलेली दांडगाई, अरेरावी आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होत असलेले…
तर्कतीर्थांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राचा वैश्विक आढावा घेऊन पंचांग निर्मितीत महाराष्ट्रीयांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे.
ब्रिटनमध्ये हयात घालवल्यानंतरही मायदेशाशी म्हणजे भारताशी नाळ घट्ट जोडलेल्या मोजक्या प्रभावी व्यक्तींपैकी एक म्हणजे लॉर्ड मेघनाद देसाई.
बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…
पॅरिस करारातील उद्दिष्टांनाही धक्का देणाऱ्या वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘भू-अभियांत्रिकी’ ही पर्यायात्मक पण वादग्रस्त संकल्पना पुढे येते आहे.…
आजपर्यंत सरकारने ४८०० कोटींचे ‘अपात्री दान’ देऊन सरकारी तिजोरी विनाकारण रिकामी केली. सध्याच्या डिजिटल युगात हे अर्ज तपासणे सोपे झाले…
मानसशास्त्राने माणसाच्या पलायन, युद्ध, घृणा, वात्सल्य, याचना, संभोग, आत्मसमर्पण, आत्मप्रतिपादन, जिज्ञासा, भूक, निर्मिती, विनम्रता, हास्य (आनंद) या १४ सहजप्रवृत्ती सांगितल्या…
नारायण धारप हे भयकथा लेखक म्हणूनच परिचित, पण त्यांनी सुरुवातीला विज्ञानकथा प्रांतात उमेदवारी केलेली दिसते.
या प्रयत्नांना सत्ताधारी पक्षाचा भाग असलेल्या मंडळींकडून अनवधानाने साथ मिळत आहे. आपण विरोधी शक्तींच्या हातातील प्यादे बनत आहोत का, याचाही…
एका ढोबळ अंदाजानुसार, गेल्या वर्षभरात म्हणजेच एकट्या २०२४ मध्ये जगभरातील ४२२ कंपन्यांनी, एक लाख ३६ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसविले.