
साठच्या दशकात कवितेच्या वळणावर गेलेल्या जयंत महापात्रा यांनी ललित गद्य लेखनही केले.

साठच्या दशकात कवितेच्या वळणावर गेलेल्या जयंत महापात्रा यांनी ललित गद्य लेखनही केले.

सौंदर्याची आपली कल्पना आपण अधिष्ठानावर आरूढ करतो. वस्तुत: ही सर्व पद्धती स्वत:ला सात्त्विक बनविण्याची आहे.

घटनाबाह्य संस्था स्थापन केल्या जातात, तेव्हा त्या अनेकदा निर्माण करणाऱ्यासाठी आत्मघातकी ठरू शकतात.

अनेक तरुणांना समाजासाठी काम करायची इच्छा असते. पण ते का करायचे याची स्पष्टता नसते. ती येणे गरजेचे आहे.

नीरज चोप्रा बहुतेक वेळा परदेशात सराव करतो. पण आजही हरयाणवी धाटणीचे इंग्रजी बोलण्यात त्याला कमीपणा वाटत नाही.

दाक्षिणात्य राज्यांतील प्रादेशिक पक्ष एकमेकांत कितीही भांडले तरी भाषेच्या व प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दय़ावर ते एकत्र येतात.

महाराज स्वत:लाही ‘मै भी हू मजदुर प्रभू का खबर दिलाने आया हू, तुकडय़ादास!’ म्हणत. महाराज म्हणतात, ‘‘मंडळाचे अधिष्ठान म्हणजे गुरुदेवशक्ती.

चला तर आता कामाला लागा, येत्या मार्चपूर्वी या रोबोटची प्रतिकृती आपल्याला जनतेसमोर आणायची आहे.’ हे उद्बोधन संपताच बैठक संपली.

घराणेबाज राजकीय पक्ष विचारधारा आधारित पक्षाच्या तुलनेत विभाजित होण्याची शक्यता नेहमीच अधिक असते..

शिक्षकाच्या मनात मुलांबद्दल जी आपुलकीची भावना असायला हवी, ती त्यांच्यापाशी नसावी; कारण त्यांच्या मनात परधर्मीयांबद्दल कमालीचा राग असला पाहिजे.

वाचनात आल्याप्रमाणे, त्या शिक्षिकेनं दिलेलं स्पष्टीकरण ‘ती शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असल्यामुळे इतर मुलांना त्या विद्यार्थ्यांस शिक्षा करण्यास सांगितले’ असे आहे.

‘‘वैभवी, पुन्हा नवं केशवर्धक तेल मागवलंस! तुझं कपाट तसल्याच तेलांनी ओसंडून चाललंय! जमिनीवर केसांचा सडा पडतोच आहे,’’ बाळंतीण लेकीच्या थेरांनी…