
‘‘शुद्ध आचार हाच खरा धर्म! नीतिचारित्र्य हीच खरी पूजा’’ त्यादृष्टीने सत्कार्याचे नियम आज लोकांना लावले पाहिजेत. ज्यांचा ज्यांच्याशी संबंध येईल…

‘‘शुद्ध आचार हाच खरा धर्म! नीतिचारित्र्य हीच खरी पूजा’’ त्यादृष्टीने सत्कार्याचे नियम आज लोकांना लावले पाहिजेत. ज्यांचा ज्यांच्याशी संबंध येईल…

‘चंद्रमाधवीच्या प्रदेशात..’ हा अंधभक्तांची संयत शब्दांत कानउघाडणी करणारा आणि चंद्रयान तीनच्या यशाचा यथोचित गौरव करणारा अग्रलेख वाचला. विज्ञान हे यशापयशाच्या…

सध्या हे शहर सत्ताधाऱ्यांनी तेथील पुतण्यावर टाकलेल्या दरोडय़ामुळे देशभर गाजतेय. त्या शहरात सध्या याच दिवसाढवळय़ा पडलेल्या दरोडय़ाची चर्चा सर्वत्र आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सर्वात अधिक महत्त्व आचाराला आहे. गुरू, देवता, ग्रंथ, शिक्षण यांची विकासासाठी आवश्यकता असली तरी, खरे महत्त्व…

‘बीमार अब उलझने..’ हा अग्रलेख (२३ ऑगस्ट) वाचताना जगभरात सरासरी आयुष्यमान वाढत आहे आणि भारतात ते स्वातंत्र्याच्या वेळी जितके होते…

मूल्यव्यवस्थेच्या बातम्या देताना धर्मावर प्रकाशझोत का टाकावा लागतो?

‘घातक’, ‘दामिनी’ यांसारख्या चित्रपटांमधून अन्यायाविरुद्ध लढणारा, व्यवस्थेला प्रश्न विचारणारा नायक सादर करणाऱ्या, तर गदर १ आणि २ सारख्या चित्रपटांमधून देशप्रेमाचे…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘गीतेतील तत्त्वज्ञान अमूर्त आहे. मानवी जीवनात सुखशांती निर्माण करणारे अमोल तत्त्वज्ञान व व्यवहार यांची सुंदर सांगड…

प्रज्ञानंदच्या या देदीप्यमान वाटचालीचे श्रेय बऱ्याच प्रमाणात त्याचा प्रशिक्षक ग्रँडमास्टर आर. बी. रमेशला दिले जाते.

‘निर्यातीवरून सुंदोपसुंदी’ ही बातमी (लोकसत्ता- २२ ऑगस्ट) वाचली. शेतमालाचे भाव चढे असतील त्या वेळी प्रसंगी सरकारने शेतमाल खरेदी करावा, पण…

२०११ मध्ये यूपीए सरकारने सामाजिक आणि आर्थिक गणना केली होती, पण त्याचे निष्कर्ष केंद्र सरकारने अद्यापही जाहीर केलेले नाहीत. ओबीसी…

चीन आणि रशिया हे देश कदाचित आपापले हेतू ‘ब्रिक्स’वर लादण्याचा प्रयत्न करतीलही, पण भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील यांच्याकडून निश्चितपणे…