
भारत आणि चीन यांच्यात ताजा सीमावाद सोडवण्याच्या दृष्टीने झालेली १९व्या फेरीची चर्चा सोमवारी निष्फळ ठरली.

भारत आणि चीन यांच्यात ताजा सीमावाद सोडवण्याच्या दृष्टीने झालेली १९व्या फेरीची चर्चा सोमवारी निष्फळ ठरली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘स्वतंत्र झालेल्या देशाचा विकास हा लोकांत सामुदायिकता बाणविल्याशिवाय होत नसतो.

पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय तथा राज्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक स्तरावरच्या लोकप्रतिनिधींना सप्रेम नमस्कार.

‘पुढील वर्षीही लाल किल्ल्यावर मीच!’ हे वृत्त आणि ‘जन विरुद्ध वाद’ हे संपादकीय (लोकसत्ता- १६ ऑगस्ट) वाचले.

स्वातंत्र्याच्या फलश्रुतीबाबत विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारताच्या बहुसंख्य जनतेत ही जाणीवच निर्माण झालेली नाही की, स्वातंत्र्य मिळालेल्या व…

समाजशास्त्राचे पदवीधर असलेल्या आणि मूळचे बिहारच्या पाठकांनी सफाई कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरू केले ते १९६८ पासून.

‘२४ तासांत १८ मृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता- १४ ऑगस्ट) वाचली. एकीकडे ७५ वर्षांनंतरही जनतेला किमान आरोग्य सुविधादेखील मिळालेल्या नाहीत, तर…

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा प्रस्थापित होण्याच्या घटनेला १५ ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण झाली.

मणिपूरमधील ‘ती’ घटना घडली ४ मे रोजी, पण आरोपींना अटक झाली व्हिडीओ देशभर पोहोचल्यानंतर. दृकश्राव्य माध्यमाची हीच ताकद आहे, पण…

‘श्री ४२० नाही, तरी..’ हे संपादकीय वाचले. राजद्रोह कायद्याबाबत गेल्या अनेक दशकांपासून वाद होता.

विदर्भातील चिमूर व आष्टी येथे इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून तेथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तिरंगा फडकविला.

राघोबादादा-नारायणरावांपासून सत्ताकारणात काका-पुतण्यांचे संबंध हा कायम औत्सुक्याचा विषय राहिल्याची कल्पना आम्हाला आहे.