अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमद्भागवताच्या सातव्या स्कंधातील नवव्या अध्यायात एक सुंदर स्तोत्र आहे. प्रल्हादाने भगवान श्रीनृसिंहाची केलेली ती स्तुती एकदा तरी ऐकली पाहिजे. हिरण्यकशिपूचा  वध केल्यावर आपले उग्र रूप तसेच ठेवून श्रीनृसिंह दरबारातील अन्य लोकांकडे मोर्चा वळवतात. त्यामुळे सर्व जण भयभीत होतात. अपवाद केवळ प्रल्हादाचा. तो नृसिंहाची स्तुती करून त्यांना शांत करतो. ‘समोर कोणतेही संकट आले तरी घाबरून जायचे नाही.’ बालरूपातील त्या महाभागवताने विश्वाला नि:शस्त्र निर्भयता अशा रीतीने शिकवली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog mahatma gandhi influence on acharya vinoba bhave life zws
First published on: 03-10-2022 at 01:56 IST