
‘संयुक्त राष्ट्रांची उपयुक्तताच संपली आहे’ असाही गेल्या काही वर्षांत या टीकेचा सूर झालेला आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की,…

‘संयुक्त राष्ट्रांची उपयुक्तताच संपली आहे’ असाही गेल्या काही वर्षांत या टीकेचा सूर झालेला आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की,…

‘जेन झी’ने नेपाळमधील प्रचलित राजकारणापुढे प्रश्न उभे केले. त्या आंदोलनाच्या तडाख्यातून देश प्रशासकीयदृष्ट्या सावरेल; पण वरिष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचा खटला चालला…

जनतेचा पैसा वापरून सत्ताधारीकंत्राटदार यांची मनमानी चालणार नाही; हे मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पविरोधकांना ‘शहरी नक्षलवादी’ ठरवल्यानंतरही सांगावेच लागेल...

माओवादी म्हणून ओळखले जाणाऱ्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची मोठी लाटच गेल्या काही दिवसांत देशाने पाहिली. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात अवघ्या दोन दिवसांत एकूण…

तालिबानशी राजकीय संबंधांची सुरुवात करताना- साधनांतील शुद्धतेशिवाय राजकारणाचं पतन निश्चित असतं, हे लक्षात ठेवावं लागेल...

पुराने मराठवाड्याला तडाखा दिला असता सरकारने ‘पॅकेज’ हा चमकदार शब्द वापरून, मोठे आकडे दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत...

कधी मतदान यंत्रांवरून तर कधी मतदार याद्यांवरून वादळ निर्माण होतच राहते. हे टाळण्यासाठी काय करता येईल, याविषयी...

युक्रेनवर जवळपास पावणेतीन वर्षांपूर्वी लादलेले युद्ध पुतिन यापुढेही त्यांच्या मनाप्रमाणे जिंकू शकणार नाहीत, यामागच्या व्यूहात्मक, लष्करी आणि राजनैतिक कारणांचा हा…

ड्रोनचा वापर भारतात सुरू झाला, तेव्हा सर्वसामान्यांच्या कल्पकतेला बहर आला होता- ही मानवरहित सूक्ष्मविमाने वापरून गणपतीच्या मिरवणुकीत पुष्पवृष्टी तर सुरू झालीच,…

अंगणवाड्या फक्त पोषण आहारच देत नाहीत तर मुलांना नियमपालनाचं, कुतूहल शमवण्याचं, एकंदर जगण्याचं शिक्षण देण्याची पायाभरणी करतात...

आर्थिक विकास होत राहायला हवा, तर नवतंत्रज्ञान हवं, त्यासाठी नवोन्मेष होत राहिले पाहिजेत ही एक बाजू- पण याच नवतंत्रज्ञानामुळे अनेकांवर…

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत उत्तरे दिली. त्याचा हा सारांश.