

रघु राय यांनी टिपलेल्या छायाचित्रांची पुस्तकं बरीच आहेत, पण रचना सिंह यांनी लिहिलेलं हे चरित्र मात्र या छायाचित्रकारामागच्या ‘दिव्यत्वाच्या प्रचीती’चा…
स्वतंत्र भारताची घडी बसवताना सुरुवातीच्या टप्प्यात घटना समितीत अभ्यासपूर्ण सूचना आणि सडेतोड भूमिका मांडून मोलाचे योगदान देणाऱ्या, प्रसंगी सदस्यत्वाचा त्याग…
पाणी हे सृष्टीचं आदि तत्त्व. पाण्यावर किती लिहिलं, बोललं गेलंय. संतांनी पाण्याचं वर्णन अनेक परींनी केलेलं आहे. जगात सगळं काही…
सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं याचा अनुभव चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी अनेक युरोपीय देशांतल्या लोकांनी घेतला. काय झालं होतं नेमकं? पाहू.
अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतर प्रसिद्ध लेखिका-संपादिका (पुढे नोबेल- मानकरी) टोनी मॉरिसन यांच्यापर्यंत कांदबरीचे बाड पोहोचले.
जनगणनेमुळे आरक्षणाच्या बाबतीत कोणत्या जातीवर अन्याय झाला असेल तर त्याचे निराकरण करता येईल आणि कोणी अति लाभ घेत असेल तर…
गुप्तवार्ता विभागाचे (आयबी) विशेष संचालक आणि केंद्र सरकारचे सुरक्षा सचिव या पदांवर काम केलेल्या यशोवर्धन आझाद यांनी ही चर्चा सुरू…
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा भारताच्या सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
‘लज्जागौरी’ हे मराठी संत साहित्य, भक्ती परंपरा, देव-दैवते इत्यादींचे अभ्यासक, संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आदिमातेच्या स्वरूपावर आणि उपासनेवर प्रकाश…
मुंबईचे पोलीस आयुक्त या देशातील प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या पदावर देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे.
संपूर्ण मुंबई सध्या बांधकामाधीन (अंडर कन्स्ट्रक्शन) अवस्थेत आहे. शहरात अनेक उड्डाणपुलांची पुनर्बांधणी सुरू आहे.