

२६ जून हा छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन. त्यानिमित्त-
अंदाज समित्यांचे कामच सरकारी खर्चात काटकसर सुचवणे असल्याने हे आयोजन करतानासुद्धा आम्ही काटकसरीचा मंत्र तंतोतंत पाळला हे आधीच नमूद करतो.
शाहू महाराजांच्या जीवन, कार्य विचारांचा वसा पुढे चालविल्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने १९९० मध्ये…
‘हिंदीसक्तीचा अपप्रचार अनाठायी’ या ‘पहिली बाजू’ सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा (लोकसत्ता २४ जून) हा प्रतिवाद...
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे जगभरात इराणला अभूतपूर्व पाठिंबा मिळू लागला होता. सहानुभूती निर्माण झाली होती.
भारतातील कोणतीही सत्ता विनाकारण ‘अंतर्गत अशांतता’ या सबबीखाली आणीबाणीच्या वाट्याला जाणार नाही. त्यातच ४४ व्या घटनादुरुस्तीनंतर या आणीबाणीच्या संदर्भात बऱ्याच…
हिंदी न आल्याने हिंदी भाषकांचेही अडत नाही. असे असताना मराठी भाषकांवर तिची सक्ती करण्यात कोणते शहाणपण?
सध्या तर राहुल गांधी यांनी आरोप करायचा व त्यावर निवडणूक आयोगाने खुलासा करण्यापूर्वी सत्ताधारी भाजप नेत्यांकडून त्याला प्रत्युत्तर देण्याची प्रथाच…
भविष्यातील नागरिक, लोकवस्त्या तसेच विमानांच्या सुरक्षित उड्डाणांचा फनेल झोनच्या नियमांशी थेट संबंध असल्याने लोकांना आश्वस्त करणे ही शासनाची जबाबदारी आहे.
अभिजात दर्जा मिळवून दिला म्हणायचे आणि शाळांपासून प्रशासनापर्यंत सर्वत्र हिंदी लादण्यासाठी सतत प्रयत्न करायचे, यातून सरकारचा दुटप्पीपणा तेवढा दिसतो...
मोबाइल सेवा क्षेत्रात तर क्रांती झाली आणि सर्वसामान्यांपर्यंत खेडोपाडीही मोबाइल पोहोचले. वीज क्षेत्रात खासगी कंपन्या पूर्वीपासूनच आहेत. पण त्यांचे परवाना…