



पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे भेटी देऊन उपाययोजना सुचवण्याची स्पर्धाच राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वात सुरू झाली.

अनेक अनुभवांचं, अपमानांचंही चिंतन करून ज्ञानप्राप्ती झालेल्या रूसोनं , ‘तत्त्वज्ञानाबद्दल बोलण्याचा अधिकार मोजक्यांनाच का असावा?’ असा प्रश्न उपस्थित केला...

उमा कश्यप १९४६ मध्ये ‘कामिनी कौशल’ या नावाने चित्रपटसृष्टीत आल्या. नलिनी जयवंत आणि पुढे १९४९ मध्ये उषा किरण यांना नायिका…

मराठी साहित्य इतिहासाच्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक विचारप्रवाह नि साहित्यप्रकारांचे साहित्य निर्माण होऊन ते बहुआयामी बनले. यातही दलित साहित्य आणि आत्मकथांनी…

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया...

...बिहारसारख्या ठिकाणी वानवा आहे ती संपत्तीनिर्मिती व्यवस्थेची. त्यामुळे रस्ते/विमानतळ बांधले म्हणून आर्थिक विकासाचा नन्नाचा पाढा काही चुकणारा नाही...

भांडवलशाहीच्या प्रवाहात अनेक देशांचा विकास तर वेगाने झाला, पण विषमतेची दरीही तितक्याच वेगाने वाढली. जगातील ८३ टक्के देश ‘उच्च असमानता…

न्यायमूर्ती, सरन्यायाधीश या पदांवर व्यक्ती येतात आणि जातात, त्यांपैकी काहींची स्मारके होतात; काहींच्या स्मृती उरतात. अशा कोणत्याही स्मारकापेक्षा अभेद्या असतात…

दोन आठवड्यांनंतर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होईल. बिहारच्या विजयामुळं भाजपमध्ये उत्साह संचारलेला असेल. विरोधकांकडं दिल्ली स्फोट, दहशतवाद हे मुद्दे असतील. त्यामुळं…

बिहारच्या जनतेने मजबूत विरोधी पक्ष निवडून दिलेला नाही. त्यामुळे विधानसभेत राज्याच्या विविध प्रश्नांवर या सरकारला जाब कोण विचारणार? आता ही…

मतदारसंख्येचा निम्मा वाटा उचलणाऱ्या महिलांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपल्यालाच मत द्यायला लावण्याचे कसब भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना एव्हाना साध्य झाले…