

ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त शंकर पाटोळे हे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्याने मुंबई महानगर क्षेत्र…
दत्तक गेल्यामुळे ते भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून ओळखले जायला लागले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ चा. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी…
तर्कतीर्थ - गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा
‘आधार’ कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोग तोंडावर आपटला आहे.
संघाच्या सात्त्विक कार्याला सामान्य जनतेकडून सातत्याने स्वीकारार्हता आणि समर्थन मिळत गेले. संघशताब्दीनिमित्त...
समाजाला शारीरिक आजार मान्य आहे, तो स्वीकारता येतो, पण मानसिक आजार नाही.
गांधीजींचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. जग हवामान संकटांशी झगडत असताना त्यांची शिकवण अधिकच आवश्यक भासते...
संघ समर्थक आणि स्वयंसेवक, गांधीजींचे समर्थक आणि अनुयायी, तसेच दोघांच्याही प्रभावाखाली नसलेले लोक; या साऱ्यांमध्येच ‘संघ व गांधी’ या विषयाबाबत…
राज्यातील वीज कंपन्यांकडून विक्री केल्या गेलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या नाकात ‘आधार’ कार्डाचे वेसण घातल्यामुळे विशेष मतदार याद्या पाहणीतून काय साधले, हा प्रश्न अधोरेखित झाला आहे.
आज महात्मा गांधींची १५६ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना तर्कतीर्थ आणि महात्मा गांधी यांच्यामधील पत्रानुबंध समजून घेणे हे दोन व्यक्तीसंबंधांना…