



सध्याच्या काळात प्रात:स्मरणीय झालेली गोष्ट म्हणजे गूगल! या सर्चबारला भेट दिल्याशिवाय दिवस जातो असा माणूस सापडणे विरळाच! मात्र त्या सर्चबारचे तिथे…

राजधानी दिल्लीतील बॉम्बस्फोट हे आपली सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय डोकेदुखी वाढवणारे ठरतात. या स्फोटांमागे निश्चित कोणाचा हात आहे हे लगेच स्पष्ट करण्यात…

‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो,…

एखाद्याच्या निधनानंतर चित्रवाणी वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, इंटरनेट-आधारित वृत्तलेख वा मल्लिनाथी-सेवा, हे सारे मिळून आताशा असा काही हलकल्लोळ करतात की, गेलेली व्यक्ती हीच…

‘डोळसांपुढील अंधकार...’ हा ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतो.

‘‘हवा’घाण हरणे!’ हे संपादकीय वाचले. भारतातील मोठ्या शहरांत प्रदूषण वाढत आहे, त्याला देशाची प्रदूषणविषयक धोरणेच जबाबदार आहेत. जगातील काही विकसित देशांत…

जे निकष पडताळून रँकिंग दिले जाते, त्यातील एकही निकष महाराष्ट्रातील विद्यापीठांत पूर्ण होताना दिसत नाही, तो कसा?

नेते सांताक्लॉज होऊन भेटवस्तू वाटत फिरू लागले, हवे ते खा-प्या म्हणू लागले की मतदाराला कळते औट घटकेचा राजा होण्याची वेळ…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) निवडणूक निकालाची जितकी चर्चा होते तितकी देशातील कुठल्याच विद्यापीठातील निवडणुकांची होत नाही.

अमेरिकेचे डोनाल्डट्रम्प आणि चीनचे क्षी जिनपिंग या दोघा राष्ट्राध्यक्षांची वाटाघाट होऊन काहीएक व्यापारी सामंजस्य गेल्या आठवड्यात प्रस्थापित झाले, तेव्हा ‘कोण…

महासत्ता इत्यादी होऊ पाहणाऱ्या देशाच्या राजधानीतील नागरिक सध्या रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे आंदोलन कोण्या प्रकल्पाविरोधात नाही. ‘शाहीन बाग’सदृश काही मुद्दे या…