

‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत अंतिमत: लक्ष्य मोदी असले तरी, विरोधकांचा पहिला वार शहांनाच झेलावा लागला; पण सरकारनेच आणलेल्या १३० व्या घटनादुरुस्तीची…
बिहारमधील मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीची निवडणूक आयोगाची मोहीम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे.
‘अभिजात युग’ आणि ‘अभिजात साहित्य’ यांतला फरक १७ व्या शतकापासून पुढल्या दोनअडीचशे वर्षांत स्पष्ट होत गेला...
राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस करताना मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केलेली…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सत्तराव्या वाढदिवशी झालेल्या खासगी सत्कार समारंभात पु. ल. देशपांडे व इतर अनेक मित्रांनी मी आत्मचरित्र लिहावे,…
मेहबूबनगर (आताचा जोगुलअम्बा- गडवाल) जिल्ह्यातील कोंडारवुपल्ली खेड्यात जन्मलेल्या सुधाकर यांचे वडील वेंकटराम व आजोबा प्रताप रेड्डी हे दोघेही ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात…
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील अनुच्छेद ३७० केंद्र सरकारने रद्द केल्याची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती, असा…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर व्होट चोरीचा आरोप केला तेव्हापासून काँग्रेसला नवा नारा मिळालेला आहे. व्होट चोर,…
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या सातत्यपूर्ण अद्यायावतीकरणासाठी जी पद्धत इतकी वर्षे पाळली, ती आताच तोडण्याचे कारण काय? नवे मतदार कोण-कुठले? त्यांची…
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा, इंधन जाळून होणारे हवेचे प्रदूषण, हॉर्नचे आवाज या सगळ्या रोजच्या प्रकाराला वैतागलेले नागरिक हे सध्याचे आपल्याकडचे…
पीएच.डी. करणारे विद्यार्थी प्रत्यक्ष संशोधनाला किती वेळ देतात, शिष्यवृत्तीची रक्कम नेमकी कोणत्या कारणांसाठी वापरली जाते, शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्था आणि संशोधन…