

भूतदया दाखवताना सार्वजिनक आरोग्याचा विसर पडणे, हे माणुसकी नसण्याचेच लक्षण. अशा अंधश्रद्धांमुळे स्वत:चे खाद्य मिळविण्यास सक्षम असलेली कबुतरेही ऐतखाऊ होऊ…
शिक्षण हे केवळ धोरणापुरते मर्यादित राहिलेले नाही. ती आपली सर्वांत मोठी राष्ट्रीय गुंतवणूक आहे. भविष्यासाठीची सामूहिक वचनबद्धता आहे...
न्यायालयीन कोठडीत एखाद्याचा मृत्यू होतो. मृत्यूनंतरच्या पंचनाम्यामध्ये जखमा असल्याचे नमूद असतानाही त्या जखमा कोणी केल्या असतील, हे पोलीस यंत्रणेला सांगता…
नुसता स्वदेशीचा पुकारा भारतीय अर्थव्यवस्थेला तारू शकत नाही!...
सामाजिक न्याय खात्याचे विभाजन करून आठ वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या ‘इतर मागास बहुजन कल्याण खात्या’मध्ये कर्मचाऱ्यांपासून ते निधीपर्यंत अनेक अडचणी असल्याचा…
ज्या ज्या देशांनी आयात-पर्याय म्हणून स्थानिकांस संरक्षण दिले आणि स्पर्धा टाळून गुणवत्ता विकास होऊ दिला नाही, त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्था…
बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ असणारे महाबोधी महाविहार हे अन्य धर्मीयांच्या ताब्यात का ? याविषयी सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आत्मकथा असे विधिवत लेखन केले नाही हे खरे आहे; पण त्यांनी भाषण, लेख, मुलाखती, पत्रे इत्यादींमधून स्वत:बद्दल…
‘माया-ममता कार्य का आधार है’ हे सूत्र राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांनी दिले आणि याच सूत्रानुसार त्यांनी आयुष्यभर कार्य…