

‘देशातील राजकारण स्वच्छ आणि नैतिकताधारित करण्यासाठी’ १३० वे घटनादुरुस्ती विधेयक सरकारने मांडले असले तरी, त्यावरील आक्षेपही दखल घेण्याजोगे आहेत; ते…
तेलावर आधारित व्यवस्था नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोडीत काढून नवीन स्रोत, मानके आणि अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न ‘हरित तंत्रज्ञान’ हे गोंडस…
सरकारातील उच्चपदस्थ निष्क्रिय राहिले आणि इतक्या जमावास पाहून भानावर आले. तरीही स्वत:हून आंदोलकांशी चर्चेची संवेदनशीलता सरकार दाखवू शकले नाही....
अय्यप्पा संगम हा कार्यक्रम शबरीमला मंदिराशी संबंधित. याच शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद जुना आहे.
‘हायड्रोजन बॉम्ब की पेटिया कहाँ है। जल्दी लाओ’ असा निरोप राहुल गांधींकडून मिळताच संशोधन विभागात धावपळ उडाली.
आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर १० नोव्हेंबर १९७७ रोजी आकाशवाणी, पुणे केंद्रावरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘संपूर्ण राजकीय क्रांती’ शीर्षक भाषण प्रक्षेपित…
पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित स्वप्नांना मुरड घालून भारताला डाव्या विचारसरणीच्या चीन आणि रशियाच्या जवळ जावे लागले. या दोन्ही देशांनी समाजवादी विचारसरणीतून…
इतिहास आपल्याला साधासरळ प्रश्न विचारेल - ग्रामीण मुलींच्या शिक्षणाची क्रांती पूर्ण करण्याची आपल्याकडे इच्छाशक्ती होती का?
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या वाटेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी मार्गदर्शक, केंद्रप्रमुख व विद्यापीठ प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी…
चीन वा रशियासाठी महत्त्वाची आहे ती जवळपास ६५ कोटी मध्यमवर्गीयांची भारतीय बाजारपेठ. यात आपलीही सोय असल्याने आपण सहकार्याचा हात या…
सेमीकंडक्टर चिपसाठी अन्य देशांवर अवलंबून असलेल्या भारतात आता १० चिप- कारखाने सुरू होत असून वर्षभरात आपल्या देशात चिप-उत्पादन सुरू होईल.…