

न्युरोटेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान व्यक्तिमत्त्व बदलू शकते किंवा मनाची स्थितीदेखील बदलू शकते. मेंदूच्या कार्यप्रणालीत बदल केला, तर त्या व्यक्तीच्या कृतींची जबाबदारी…
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण हे केवळ वृत्तपत्रांच्या मथळ्यांत झळकण्यासाठी नव्हते. २०४७ मधील भारताचे चित्र त्यातून स्पष्ट झाले...
आज देश अंतराळ क्षेत्रात जी भरारी घेत आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला होता. त्यांनी कधीही इंग्रजांच्या नावाने गळे काढले नाहीत.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लहानाचे मोठे झालेल्या पोतदार यांच्या आयुष्यावरही तेथील सांस्कृतिक वातावरणाचा, विशेषत: तिथे सतत राबता असलेल्या नाट्यकर्मींचा, कलावंतांचा आणि…
मृत्यूची अजाण भीती जिवाच्या स्वभावातच भरलेली असते. त्याला मी अपवाद कसा असणार? परंतु आयुष्याच्या अंती चिरंतन शांती आहे हे निश्चित!
अलीकडे दहीहंड्या फोडण्यासाठी पाच लाखांपासून २५ लाखांपर्यंतच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते. जेवढी बक्षिसाची रक्कम जास्त तेवढी हंडीची उंची अधिक.
‘अरे, मुख्यमंत्री पद गेले म्हणून मला काय कमजोर समजायला लागलेत का हे लोक. भलेही दुसऱ्या नंबरवर असलो तरी भाजपच्या वरिष्ठ…
(१९८१). मराठी भाषा इतर भारतीय साक्षर भाषांपैकी चांगल्या विकसित झालेल्या भाषांच्या श्रेणीत अत्यंत उच्च स्थानी असलेली भाषा म्हणून मान्यता पावलेली…
१८६७ साली रशियाने अलास्का प्रांत अमेरिकेला मातीमोल भावात विकला होता. असो! या भेटीचा मुख्य उद्देश रशिया-युक्रेन वादावर तोडगा काढून शस्त्रसंधीसाठी…
मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती पाशवीच, हे ओळखून हॉब्जनं धर्माऐवजी ‘सामाजिक करार’ हा सत्तेचा आधार असल्याचं केलेलं प्रतिपादन आधुनिक राज्यशास्त्राकडे नेणारं ठरलं...
भारतीय क्रीडा पटलावर ऑलिम्पिक पद जिंकलेली ही पहिली आणि अद्याप तरी एकमेव पितापुत्र जोडी. परंतु डॉक्टर वेस पेस यांची हॉकीखेरीज…