



खरेतर मोदी-शहांच्या आक्रमकपणामुळे ते आधीच अडचणीत आले होते, आता आणखी आक्रमकपणा दाखवला तर आणखी गाळात रुतू की काय याची भीती…

अनेक अनुभवांचं, अपमानांचंही चिंतन करून ज्ञानप्राप्ती झालेल्या रूसोनं , ‘तत्त्वज्ञानाबद्दल बोलण्याचा अधिकार मोजक्यांनाच का असावा?’ असा प्रश्न उपस्थित केला...

उमा कश्यप १९४६ मध्ये ‘कामिनी कौशल’ या नावाने चित्रपटसृष्टीत आल्या. नलिनी जयवंत आणि पुढे १९४९ मध्ये उषा किरण यांना नायिका…

मराठी साहित्य इतिहासाच्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक विचारप्रवाह नि साहित्यप्रकारांचे साहित्य निर्माण होऊन ते बहुआयामी बनले. यातही दलित साहित्य आणि आत्मकथांनी…

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया...

दोन आठवड्यांनंतर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होईल. बिहारच्या विजयामुळं भाजपमध्ये उत्साह संचारलेला असेल. विरोधकांकडं दिल्ली स्फोट, दहशतवाद हे मुद्दे असतील. त्यामुळं…

बिहारच्या जनतेने मजबूत विरोधी पक्ष निवडून दिलेला नाही. त्यामुळे विधानसभेत राज्याच्या विविध प्रश्नांवर या सरकारला जाब कोण विचारणार? आता ही…

‘पेन इंटरनॅशनल’ आणि ‘साऊथ एशियन लिटरेचर इन ट्रान्स्लेशन प्रोजेक्ट’ दरवर्षी विविध भाषिक क्षेत्रातून नव्याने होणाऱ्या भाषांतरित साहित्याचा भाग मागवते.

‘आठवडा’ हे काळाचं एकक मोठं गमतीचं आहे. हा विविध कालगणनांमध्ये आढळतो. शालिवाहन शकात आठवडा आहे. भारतात वापरात असलेल्या बाकीच्या कालगणनांमध्येदेखील आठवडा…

‘‘१९२२साली मी इतरांप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी झालो होतो. स्वातंत्र्यलढ्यात आपले कर्तव्य बजावण्यासाठी मी हे केले होते.

‘पहिली बाजू’ सदरातील केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा ‘नक्शा’ उपक्रमाबाबत लेख (११ नोव्हेंबर) वाचला. लेखात कितीही गुलाबी चित्र रंगवले असले…