

क्वांटम प्रणालीने सध्याच्या डिजिटल प्रणालीला बिनकामाची, निष्प्रभ करून टाकण्याचा काळ अद्याप किमान २५ वर्षे दूर आहे! पण मधल्या काळात केवळ…
प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते.
सात दशकांची प्रदीर्घ कारकीर्द; कन्नड, तेलुगु, तमिळ आणि हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपट क्षेत्रांत लीलया संचार, २०० हून अधिक चित्रपटांत अभिनय,…
‘‘प्राथमिक’तेचे प्रेम!’ हा अग्रलेख (१५ जुलै) वाचला. तथाकथित ‘प्राथमिक अहवाला’त अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतात. वैमानिकांच्या निर्णय प्रक्रियेत झालेल्या चुकांकडे बोट…
एखाद्या आंदोलनापायी राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याची किंवा प्रतिबंधक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.
जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती…
‘माय लॉर्ड, माझ्यासाठी सर्वोच्च असलेल्या या जनतेच्या न्यायालयात खुशमस्करी करून पद मिळवले असा जो आरोप ठेवण्यात आलाय त्याचे खंडन करण्यासाठी…
‘जनसुरक्षा कायद्या’च्या अंमलबजावणीत पारदर्शकता, न्यायसंगतता व लोकसहभाग यांचे भान राखले गेल्यास तो महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय स्थैर्यासाठी महत्त्वाचा ठरेल...
‘सिर्फ कफन बदला है!’ हा अग्रलेख (१४ जुलै) वाचला. फडणवीस आणि त्यांची प्रभावळ यांच्या दृष्टिकोनातून जे संविधान दिंडीत सहभागी होतात ते,…
लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं...
‘प्राध्यापक सी. एम. नईम यांचे अमेरिकेत १० जुलै रोजी निधन’ असे वृत्त भारतातील इंग्रजी दैनिकांनी दिले, परंतु प्रा. नईम यांची महत्ता…